Agricultural
-
शेतकऱ्यांसाठी पवारांची भूमिका, उद्याच्या भारत बंदला राष्ट्रवादीचा पाठिंबा
मुंबई : नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने उद्या 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ पुकारण्यात आला आहे. गेल्या 12…
Read More » -
पाचवी बैठकही निष्फळ; ९ डिसेंबरला पुन्हा चर्चा
शेतकरी नेते आणि केंद्र सरकार यांच्यात पाचव्या फेरीची चर्चा निष्फळ ठरली. सरकारने कृषी कायदा २०२० मध्ये सुधारणा करण्यास सहमती दर्शविली…
Read More » -
मोदी सरकारच्या कृषी कायद्याबाबत शरद पवारांचं मोठं विधान; सरसकट विरोध नाही
मुंबई: गेल्या सात दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे…
Read More » -
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा
सरकारकडून २२९७ कोटी वितरित करण्याचा आदेश काढला नागपूर: सरकारी मदतीची वाट पाहणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. जून ते ऑक्टोबर…
Read More » -
कृषी कायदा विरोधात आज काँग्रेसची भव्य ट्रॅक्टर रॅली
कोल्हापूर : केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या काळ्या कृषी कायद्या विरोधात आज जिल्हा काँग्रेसच्या वतीने भव्य ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात येत…
Read More » -
कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना पवारांकडून न्याय, सातवा वेतन आयोग लवकरच
मुंबई: राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना लवकरच सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. सातवा वेतन अयोग्य लागू करण्याबाबत लवकरच निर्णय…
Read More » -
शेतकऱ्यांना जोखंडातून मुक्त करुन, कांद्याच्या वाढत्या भावावरुन राजू शेट्टींचा केंद्राला टोला
मुंबई: राज्यात कांद्याचा भाव कंगनाला भिडलेला आहे. कांद्याच्या या वाढलेल्या दरांवर नियंत्रण आणण्यासाठी खासगी व्यापाऱ्यांकडून कांदा आणि बटाट्याची आयात करण्यात…
Read More » -
कोल्हापुरातील पी.एम किसान योजनेतील 13 कोटी रुपयांची होणार वसुली
कोल्हापूर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतलेल्या जिल्ह्यातील अपात्र 13 हजार 609 शेतकऱ्यांकडून तब्बल 13 कोटी 40 लाख…
Read More » -
प्रधानमंत्री किसान योजनेमध्ये एकट्या पुणे जिल्ह्यात तब्बल 16 हजार 118 बोगस लाभार्थी
पुणे: गरीब व सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत एकट्या पुणे जिल्ह्यात तब्बल 16 हजार 118 बोगस लाभार्थी…
Read More » -
शेतकर्यांना खरिप हंगामासाठी लगेच नवे कर्ज देण्याचा आदेश
औरंगाबाद: औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने, आधीच्या कर्जावरील व्याज आधी चुकते करण्याचा आग्रह न धरता, शेतकर्यांना खरिप हंगामासाठी नवी कर्जे लगेच…
Read More »