Agricultural
-
शेतकऱ्यांना जोखंडातून मुक्त करुन, कांद्याच्या वाढत्या भावावरुन राजू शेट्टींचा केंद्राला टोला
मुंबई: राज्यात कांद्याचा भाव कंगनाला भिडलेला आहे. कांद्याच्या या वाढलेल्या दरांवर नियंत्रण आणण्यासाठी खासगी व्यापाऱ्यांकडून कांदा आणि बटाट्याची आयात करण्यात…
Read More » -
कोल्हापुरातील पी.एम किसान योजनेतील 13 कोटी रुपयांची होणार वसुली
कोल्हापूर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतलेल्या जिल्ह्यातील अपात्र 13 हजार 609 शेतकऱ्यांकडून तब्बल 13 कोटी 40 लाख…
Read More » -
प्रधानमंत्री किसान योजनेमध्ये एकट्या पुणे जिल्ह्यात तब्बल 16 हजार 118 बोगस लाभार्थी
पुणे: गरीब व सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत एकट्या पुणे जिल्ह्यात तब्बल 16 हजार 118 बोगस लाभार्थी…
Read More » -
शेतकर्यांना खरिप हंगामासाठी लगेच नवे कर्ज देण्याचा आदेश
औरंगाबाद: औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने, आधीच्या कर्जावरील व्याज आधी चुकते करण्याचा आग्रह न धरता, शेतकर्यांना खरिप हंगामासाठी नवी कर्जे लगेच…
Read More » -
शेतकर्यांचे सातबारा हिश्श्याप्रमाणे वेगळे होणार
मुंबई : राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने या पोटहिश्श्यांचे स्वतंत्र सातबारा उतारे करण्याचा निर्णय घेतला आहे. गावोगावी भाऊबंदकी आणि भांडण-तंट्याचे कारण…
Read More » -
शेतकरी हितासाठी आपण कोणत्याही पक्षाचे असाल तरी एकत्र आलो पाहिजे – मुख्यमंत्री
मुंबई: केंद्र सरकारने केलेल्या कृषी विधेयकावरुन देशभरात शेतकऱ्यांचा संताप होत आहे. पंजाब, हरियाणामध्ये शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत, कृषी विधेयकावरुन मतभेद…
Read More » -
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, काँग्रेसचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना निवेदन
मुंबई: केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विषयक विधेयकाला काँग्रेस पक्षाचा विरोध आहे. ही विधेयके शेतकरी विरोधी असून ते रद्द केले…
Read More » -
आंदोलनाला हिंसक वळण, इंडिया गेटवर ट्रॅक्टर पेटवला
संसदेत विरोधकांचा आणि शेतकऱ्यांचा विरोध डावलत गोंधळातच आवाजी मतदानाद्वारे संमत करण्यात आलेल्या कृषीविषयक विधेयकांना रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडूनही मंजुरी…
Read More » -
तिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी
आठवडय़ाभरापासून राजकीय वादळ निर्माण करणाऱ्या मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांकडून देशव्यापी आंदोलन करण्यात आले होते. मात्र संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर…
Read More » -
देशातले शेतकरी हे ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पेनाचा कणा-पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई : पंतप्रधान मोदींनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधला. आपल्या देशातले शेतकरी हे आत्मनिर्भर भारत या…
Read More »