मुंबई
-
खासदार रविंद्र वायकर यांच्या प्रयत्नांमुळे
मेट्रो लाईन ६ कनेक्टीव्हीटी तसेच सर्विस रस्त्यामधील बाधित सुमारे १४६ कुटुंबांचे जोगेश्वरीतच पुनर्वसनDue to the efforts of MP Ravindra Waikar, around 146 families affected by Metro Line 6 connectivity and service roads…
Read More » -
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्र ६० सोसायटीच्या योजनांमधील रहिवाश्याच्या प्रश्नांवर चर्चा करून घेण्यात आले निर्णय
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्र६० सोसायटीच्या योजनांमधील रहिवाश्याच्या प्रश्नांवर चर्चा करून घेण्यात आले निर्णय – खासदार रविंद्र वायकर यांच्या प्रयत्नांनी…
Read More » -
मुंबईतील पिण्याचे पाणी ९९.३४ टक्के शुद्ध; जल निर्मलता पुरस्कारानं पालिकेचा सन्मान
मुंबई: भारतातील नामांकित अशा ‘इंडियन वॉटर वर्क्स’ असोसिएशनतर्फे दरवर्षी “जल निर्मलता” या विषयात राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार विशेषतः…
Read More » -
हापूसच्या ५ डझन पेटीला तब्बल १ लाखांचा विक्रमी भाव !
मुंबई: वाशीतील घाऊक फळ बाजारात गुरुवारी कोकणातील हापूस आंब्याचे आगमन झाले. त्यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजारातील माजी…
Read More » -
१ एप्रिलपासून वीज दरात २ टक्के कपात; वीज ग्राहकांना दिलासा!
मुंबई: करोना संकट, लॉकडाउन आणि आता वाढत्या इंधन व गॅस दराने हैराण असलेल्या सर्वसामान्यांना वीज नियामक आयोगानं मोठा दिलासा दिला…
Read More » -
मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कार मालकाचे शव आढळले !
आत्महत्या की घातपात? मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकानंतर आता नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण जी…
Read More » -
देशभरात दिल्या गेल्या ११ लाख कोरोनाच्या लसी!
दिल्ली: सरकारने सांगितल्यानुसार १ मार्च पासून कोरोनाच्या लसी करणाच्या तिसऱ्या टप्प्यास सुरुवात झाली. गुरुवारी, संपूर्ण भारतात ११ लाख कोरोनाच्या लसी…
Read More » -
पेट्रोल दरवाढीवर तोडगा काढण्यासाठी कंपन्या घेणार निर्णायक भूमिका!
मुंबई: लॉकडाऊनमुळं उद्योग व्यवसायाच आणि चाकरमान्याचं कंबरडं मोडलं होतं. आता परिस्थितीती हातात आल्याचं चित्र होतं. आर्थिक घडी बसयाला सुरु झाली…
Read More » -
अर्थसंकल्पनीय अधिवेशनाआधी २५ जणांना कोरोनाची लागण!
मुंबई: विधीमंडळाचं अर्थसंकल्पनीय अधिवेशन यंदा १ ते १० मार्च असे दहा दिवस होणार असून आज सभेचा पहिला दिवस आहे. या…
Read More » -
संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर विधानभवनात सरकारला तोंड उघडू देणार नाही : चंद्रकांत पाटील
मुंबई: उद्धव ठाकरे सत्यवादी आहेत म्हणून तर आम्हाला अपेक्षा आहे. परंतु त्यांना केवळ आपल्या खुर्चीची काळजी लागली आहे, असे म्हणत…
Read More »