Maharashtra Gov
-
नागरिकांनी फटाके फोडण्याचे टाळावे, दिवाळीसाठी राज्य सरकारकडून गाईडलाईन जारी
मुंबई : राज्यात कोरोनाचा आलेख खाली येत असतानाच राज्य शासनाची चिंता दिवाळीमुळे वाढली आहे. लोकांची गर्दी वाढेल आणि एकत्र येणंही…
Read More » -
मास्क नाही-प्रवेश नाही यासह सर्व नियमांचे काटेकोर पालन करून नाट्यप्रयोग करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : नाटकांसाठी आता सरकारने तिसरी घंटा वाजविली आहे, मात्र कोरोनाची भीती अद्याप गेलेली नाही हे लक्षात घेऊन निश्चित केलेल्या…
Read More » -
कोरोना, सॅनिटायजर त्यात फटाके त्यामुळे यंदाची दिवाळी फटाक्याविना?
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायजर आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी सरकार नागरिकांना उद्युक्त करत आहे. त्यातच आता लवकरच दिवाळसण…
Read More » -
बेस्टच्या सेवेत असलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांना दररोज २२५ रूपये भोजनभत्ता देणार
मुंबई: बेस्ट सेवेत असलेल्या सर्व एस.टी. कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार दररोज २२५ रुपये भोजनभत्ता देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री व…
Read More » -
नोव्हेंबर अखेरपर्यंत महाराष्ट्र पूर्ववत होणार – विजय वडेट्टीवार
मुंबई: कोरोनामुळे जाहीर झालेला लॉकडाउन ठाकरे सरकार टप्प्याटप्प्याने शिथील करत आहे. राज्यात सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरु असून अनेक गोष्टींवरील निर्बंध…
Read More » -
कृषी कायदा विरोधात आज काँग्रेसची भव्य ट्रॅक्टर रॅली
कोल्हापूर : केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या काळ्या कृषी कायद्या विरोधात आज जिल्हा काँग्रेसच्या वतीने भव्य ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात येत…
Read More » -
महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या नियमांत मोठी शिथिलता; सिनेमा हॉल, नाट्यगृहे आणि योगा क्लास सुरू होणार
मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नियमांत टप्प्याटप्प्याने शिथिलता आणण्यात येत आहे. 5 नोव्हेंबरपासून सिनेमा हॉल 50 टक्के आसनक्षमतेवर सुरू…
Read More » -
अर्णव गोस्वामींच्या अटकेवर सोनिया गांधी आणि पवारांनी भूमिका स्पष्ट करावी : आशिष शेलार
मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईवर भाजपने महाविकास आघाडीवर…
Read More » -
भाजप शासीत राज्यांमधील महिला व दलित अत्याचाराविरोधात काँग्रेसचा बुधवारी चैत्यभूमीवर एल्गार!
मुंबई: भाजपा सरकारच्या कार्यकाळात महिला व दलित सुरक्षित राहिले नाहीत. त्यांच्यावरील अत्याचारात मोठी वाढ झाली असून गुन्हेगारांना शासन करण्याऐवजी भाजपा…
Read More » -
कांजूरमार्ग कारशेडच्या जागेवरून केंद्र आणि राज्य सरकार आमने-सामने
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा मोठा निर्णय घेतला होता. मात्र आता मेट्रोच्या कारशेडच्या…
Read More »