Maharashtra Gov
-
रेशनिंग वाटपाचा रायगड पॅटर्न : रेशनकार्ड नसल्यास ‘ईझीफॉर्म्स’’
रेशनकार्ड नसलेला मजूर, कामगार उपाशीपोटी झोपू नये म्हणून शासन अहोरात्र प्रयत्न करीत आहे. काेरोनाच्या काळात रोजगार नसल्यामुळे बऱ्याच जणांवर उपासमारीची…
Read More » -
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांचे राजभवनाला खर्चकपातीचे निर्देश
मुंबई: कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी शासनाकडे अधिक संसाधन उपलब्ध व्हावे या दृष्टीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (दि. २८ मे)…
Read More » -
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवन सदैव प्रेरणादायी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.…
Read More » -
कोरोनाचा ‘रेड झोन’ काय किंवा उष्णतेचा ‘रेड अलर्ट’ काय, ‘घरातच थांबा आणि सुरक्षित रहा’
कोरोनाचा कहर, त्यात तीव्र उष्णतेची ‘लहर’ अशी महाराष्ट्राची अवस्था झाली आहे – शिवसेना मुंबई : नवतपा सुरू झाला आहे. देशात…
Read More » -
राज्यातील सत्ता टिकवणं तुमच्यासाठी संकट; प्रविण दरेकरांचा काँग्रेसवर निशाणा
मुंबई : भाजपा नेते आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे . “राज्यातील सत्ता टिकविणे…
Read More » -
एकास तीन हे तर भित्रे, रडव्यांचे लक्षण – आशिष शेलार
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला महाविकास आघाडीने पत्रकार परिषदेत घेऊन उत्तर दिले. देण्यात…
Read More » -
वनहक्क कायदा दुरुस्ती संदर्भात राज्यपालांची अधिसूचना जारी
जिल्हास्तरीय समितीकडून नामंजूर वनहक्क दाव्यांसंदर्भात विभागीय समितीकडे अपील करता येणार; अधिसूचनेमुळे आदिवासी बांधवांना दिलासा मुंबई: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी…
Read More » -
शेतकऱ्यांना कर्ज वाटप करताना कागदपत्रांचा अडथळा नको
बँकांनी सन्मानाने शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश चंद्रपूर : या वर्षीच्या कोरोना संकटात संपूर्ण राज्याचे अर्थकारण, जीवनावश्यक अन्नधान्याची उपलब्धता…
Read More » -
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रपरिषदेमधील प्रमुख मुद्दे
प्रधानमंत्री गरिब कल्याण याजनेत अन्नधान्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. या तीन महिन्यांत केंद्र सरकारने अन्नधान्य महाराष्ट्राला दिले. गहू :…
Read More » -
जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी वाढवण्यात आला एक तास वेळ
औरंगाबाद : लॉकडाऊन वाढावल्यानंतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी सकाळी 7 ते दुपारी 1 असा कालावधी ठरवण्यात आला होता. या कालावधीत…
Read More »