Maharashtra Gov
-
राज्यात आठ ते दहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध
रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे येण्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे आवाहन मुंबई : राज्यात यापुढे आठ ते…
Read More » -
रोजगार हमीमुळे लॉकडाऊनचा काळात विदर्भातील ४ लाख १० हजार नागरिकांना काम
नागपूर : लॉकडाऊनमुळे राज्यात श्रमिकांच्या स्थलांतरासोबतच रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असतानाच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विदर्भातील…
Read More » -
IAS, IPS अधिकाऱ्यांच्या ‘यशोधन’ मध्येही कोरोनाचा शिरकाव मात्र, फक्त चौथा मजला सील
मुंबईः मुंबईत कोरोनाचे सावट रोजच्या घडीला अधिक गडद होत आहे. सर्वसामान्यासोबतच आता कोरोना पहिले डॉक्टर, पोलीस, मंत्रालय, राष्ट्रपती भवन ते आता…
Read More » -
नियम पाळून चित्रीकरण, निर्मितीविषयक कामे सुरु करण्याबाबत अनुकूल; निश्चित कृती आरखडा द्या – मुख्यमंत्र्यांची निर्मात्यांना सुचना
कोरोना लढाईत मनोरंजन क्षेत्र मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी कलाकार, तंत्रज्ञ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही मुंबई : शारीरिक अंतर व इतर…
Read More » -
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना आज शासनाने जाहीर केल्या असून त्यामध्ये रेड झोन आणि…
Read More » -
एका दिवसात ३२ हजार ७०० ग्राहकांना घरपोच मद्यसेवा
१० हजार ७९१ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी ५ हजार ५६९ अनुज्ञप्ती सुरू- आयुक्त कांतीलाल उमाप यांची माहिती मुंबई, दि.19…
Read More » -
‘अम्फान’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशा आणि पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या श्रमिक रेल्वे २१ मे पर्यत रद्द
मुंबई: सुपर सायक्लॉनच्या धोक्यामुळे ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या समुद्र किनाऱ्यावर सुपर सायक्लॉन अम्फान या वादळाचा धोका लक्षात घेऊन दिनांक २१…
Read More » -
शरद पवारांच्या हस्तक्षेपानंतर टाळेबंदी संदर्भात काही प्रमाणात अटी शिथिल
राज्यात देण्यात येणारी सूट जनतेसाठी अपर्याप्त मुंबई : राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ३० मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली .…
Read More » -
कामगारांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध – पालकमंत्री उदय सामंत
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील…
Read More » -
यवतमाळ मार्गावर मजुरांच्या बसला भीषण अपघात; चार ठार
अजून किती बळी जाणार? यवतमाळ : स्थलांतरित मजुरांचे अजून किती बळी जाणार आहेत? मजुरांच्या अपघातांचे सत्र थांबत नाही. हे भीषण आहे.…
Read More »