मुंबई
-
देशात पहिल्यांदा होणार ‘श्रमगणना’
मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या ‘लेबरब्युरो’ कडून देशातील प्रत्येक क्षेत्राशी निगडीत व्यक्तींची गणना करण्यात येईल. देशात पहिल्यांदा ‘श्रमगणना’ करण्यात येणार आहे. श्रम मंत्रालयाकडून…
Read More » -
मुंबईसह अनेक जिल्ह्यांत यलो अलर्ट
पुणे: मुंबईसह अनेक जिल्ह्यांत आज यलो अलर्ट जारी केला आहे. पावसाचा जोर शनिवारनंतर कमी होणार आहे. मॉन्सूनचा मुक्काम 22 ऑक्टोबरपर्यंत…
Read More » -
पावसामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पूर परिस्थिती; शेती पाण्याखाली
मुंबई : परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात मोठा हाहाकार माजवला आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून,…
Read More » -
ग्रंथालय सुरू करण्यासाठी राज्य सरकारचा आदेश; मेट्रो देखील १५ ऑक्टोबरपासून सुरु होणार
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले लॉकडाऊन हळूहळू उठवण्यात येत आहे. राज्यात मिशन बिगेन अगेन अंतर्गत राज्य सरकारने नवीन…
Read More » -
विठ्ठलाच्या मूर्तीला स्पर्श न करणारे हिंदुत्वाचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी- आशिष शेलार
मुंबई : मिशन बिगेन अंतर्गत आपण लॉकडाऊन हा शब्द कचऱ्याच्या डब्यात टाकणार असल्याची घोषणा केली होती. मात्र आता आपल्याला हिंदुत्वाचा…
Read More » -
‘हम बने तुम बने’ मालिकेला स्वल्पविराम! – मालिकेचा दुसरा सिजन लवकरच येणार
मुंबई: काही मालिका प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरतात आणि त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनतात, तशीच एक मलिका म्हणजे सोनी मराठी वाहिनीवरची…
Read More » -
भारतीय रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर : ‘जैसे थे’ परिस्थिती
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने आज जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरणात खूप सबुरीचे धोरण आखले आहे. ‘जैसे थे’ परिस्थिती (स्टेटसको) ठेवण्याचे…
Read More » -
‘नव तेजस्विनी-महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प’ महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी क्रांतिकारी ठरेल
मुंबई: ‘नव तेजस्विनी-महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प’ हा राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी क्रांतिकारी ठरेल; सुमारे 10 लाख कुटुंबांना दारिद्र्यरेषेतून…
Read More » -
रेल्वेकडून दिलासा, ९ तारखेपासून राज्यात विशेष रेल्वे धावणार
मुंबई : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बंद करण्यात आलेली प्रवासी रेल्वेसेवा हळूहळू सुरू करण्यात येत आहे. जनजीवन पूर्वपदावर…
Read More » -
कोरोनाची परिस्थिती निवळत नाही तोपर्यंत महाविद्यालये सुरु होणार नाहीत!
मुंबई: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मात्र, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही तितकीच वाढत आहे. दरम्यान, सरकार टप्प्याने सर्व…
Read More »