मुंबई
-
राज्य सरकारकडून अदयाप कुठलीच मदत नाही, आता मच्छीमारांना आशा केंद्राची
मुंबई : निसर्ग चक्रिवादळाने कोकणच्या किनारपट्टी भागात मोठे नुकसान केले. मच्छीमारांच्या हजारो नौकांचे नुकसान झाले. किनाऱ्यालगतच्या सर्व घरांचे नुकसान झाले.…
Read More » -
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबई लोकलची सेवा सुरु
मुंबई : अनलॉक – 1 मध्ये उद्योग, तसेच नोकरदार कर्मचा-यांनाही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत कामावर हजर होण्याचे निर्देश राज्य सरकारने…
Read More » -
टेंडरपासून सफाईपर्यंत आकडेवारीची ‘हातसफाई’ – आशिष शेलारांची नालेसफाईवरून महापालिकेवर टीका
मुंबई: भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी नालेसफाईवरून महापालिकेवर निशाणा साधला आहे. टेंडरपासून सफाईपर्यंत आकडेवारीची हातसफाई वर्षानुवर्षे सुरू आहे, असे शेलार…
Read More » -
भविष्यात नेपाळ सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरेल शिवसेनाचा संघपरिवारावर निशाणा
प्रभू श्रीरामांची सासुरवाडी व सीतामाईचे माहेर नेपाळ आहे. मात्र याच नेपाळातून चिन्यांनी हिंदुत्ववाद खतम केला आहे. त्यामुळे भविष्यात नेपाळ ही…
Read More » -
अती घाई संकटात नेई…, अनलॉकमध्येही जनतेने संयम दाखवावा – शिवेसेना
मुंबई : दोन ते अडीच महीने देश लॉकडाऊनमध्ये होता. सर्व उद्योगधंदे ठप्प पडले होते. त्यामुळे देशाचे, राज्याचे अर्थचक्राचे गाडे खोलवर…
Read More » -
पालघर साधु हत्याकांड ; सुप्रीम कोर्टानं केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला विचारला जाब
मुंबई : लॉकडाऊनदरम्यान पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे एका जमावाकडून तिघांची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती त्यात दोन सांधूंचा समावेश होता.…
Read More » -
महाराष्ट्रातील एटीकेटी असलेल्या 40% विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त होऊ देणार नाही – भाजपा नेते, माजी शिक्षण मंत्री आमदार, अँड आशिष शेलार
मुंबई, दि. 11 जून: 11 अकृषी विद्यापीठात यावर्षी अंतिम वर्षासाठी 8 लाख 74 हजार 890 विद्यार्थी असून यापैकी एटीकेटी असलेले…
Read More » -
राष्ट्रवादीच्या माध्यमातून राजू शेट्टी आमदार होणार ; शरद पवारांनी दिली ऑफर
मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातूनविधान परिषदेत निवडून जाण्याची शक्यता आहे . राष्ट्रवादी…
Read More » -
राज्यातील पायाभूत सुविधांच्या कामांवर स्थानिकांना रोजगार द्या, कामे बंद पडू देऊ नका- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मेट्रोसारख्या पायाभूत सुविधांच्या विकास कामासांठी स्थानिकांना रोजगार देऊन कामे बंद पडू देऊ नका, भूमिपुत्रांना रोजगार…
Read More » -
शरद पवार जागेच असतात; विरोधकांनी उगाच बोंब मारू नये – शिवसेना
मुंबई : पश्चिम बंगालात वादळ व महाराष्ट्रात फक्त गार वारे सुटले का मग पंतप्रधान दोन-पाच हजार कोटींची मदत घेऊन महाराष्ट्रात…
Read More »