राजकारण
-
आंदोलनाला हिंसक वळण, इंडिया गेटवर ट्रॅक्टर पेटवला
संसदेत विरोधकांचा आणि शेतकऱ्यांचा विरोध डावलत गोंधळातच आवाजी मतदानाद्वारे संमत करण्यात आलेल्या कृषीविषयक विधेयकांना रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडूनही मंजुरी…
Read More » -
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक जण संपर्कात, राज्यात लवकरच भाजपची सत्ता येणार !
अहमदनगर: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यातच…
Read More » -
देशातले शेतकरी हे ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पेनाचा कणा-पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई : पंतप्रधान मोदींनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधला. आपल्या देशातले शेतकरी हे आत्मनिर्भर भारत या…
Read More » -
फडणवीसांसोबत गुप्त बैठक नव्हती, मुलाखतीसंदर्भात चर्चा झाल्याची राऊतांकडून कबुली
मुंबई : शिवसेनेचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत हे भाजप नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सतत…
Read More » -
देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊतांमध्ये गुप्त बैठक
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत आणि भाजप नेते व विधानसभेचे विरोधी…
Read More » -
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्वासन
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार, असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या…
Read More » -
शेतकी विधेयकाचा विरोध, आज ‘भारत बंद ‘ची हाक
मुंबई : नव्या कृषी विधेयकांच्या विरोधात विविध शेतकरी संघटनांनी शुक्रवारी ‘भारत बंद’चा नारा दिला आहे. काँग्रेसने गुरुवारी दोन महिन्यांच्या देशव्यापी…
Read More » -
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल
मुंबई: कोरोनाने राज्याच्या प्रत्येक शहरात, खेड्यात हातपाय पसरले आहेत. कोरोनावरची लस कधी येणार हेदेखील अद्याप निश्चित नाही. आमि कोरोनाचा प्रादुर्भाव…
Read More » -
बलात्कार अन् छेड काढणाऱ्या आरोपींबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा मोठा निर्णय
बलात्कार आणि महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जर यूपीमध्ये कोणत्याही महिलेसोबत जर…
Read More » -
भाजप -शिवसेना पुन्हा एकत्र; वैजापूर नगरपालिकेत केली हातमिळवणी
मुंबई : राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने एकत्र येत महाआघाडी सरकार स्थापन केले . मात्र असे असतानाही वैजापूर नगर…
Read More »