राजकारण
-
शेतकरी आत्महत्येपाठोपाठ कामगारांच्या आत्महत्यांचा प्रश्न आता ऐरणीवर!
मुंबई: देशात कोरोना हे संकट लोकांचे जीवन विस्कळीत करत चालले आहे. देशावर आर्थिक संकट ओढवले आहे. अशात लॉकडाऊन केल्याने हातावर…
Read More » -
वैद्यकीय महाविद्यालयातील जागा राखीव ठेवण्याचा निर्णय रद्द
मुंबई: राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील स्थानिक विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के जागा राखून ठेवण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख…
Read More » -
अर्णब गोस्वामींविरोधात शिवसेनेचा हक्कभंग प्रस्ताव
मुंबई: अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येला राजकीय वळण आले आहे. दरम्यान, रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी त्यांच्या कार्यक्रमात…
Read More » -
कंगनावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची मागणी
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते, असे म्हटले…
Read More » -
नवरात्रोत्सवाबाबत सरकारने नियमावली जाहीर करावी : आशिष शेलार
मुंबई : नुकताच गणपती बाप्पाना निरोप देण्यात आला. कोरोनाच्या संकटामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. तसेच गणेश मुर्त्यांबाबतही सरकारने…
Read More » -
पवारांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्र्यांचे वर्क फ्रॉम होम – संजय राऊत
मुंबई : उद्धव ठाकरेंच्या कामाच्या पद्धतीवर टीका करणाऱ्यांनी सगळ्यात आधी नरेंद्र मोदींनाही अशा पद्धतीने काम न करता संपूर्ण देशात फिरण्याचं…
Read More » -
काही खासगी लोकांच्या लाभासाठी वन विभागाला दिली जागा- फडणवीस
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेमधील ६०० एकर जागा वनासाठी राखीव…
Read More » -
गेल्या १०-१२ वर्षांत जन्माला आलेले आता आम्हाला अक्कल शिकवतायत !
मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे. “गेल्या १०-१२ वर्षात जन्माला आलेले…
Read More » -
मुंबईत कोरोना चाचण्यांची संख्या वाढवा; फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडताना दिसून येत आहे. त्यातच मुंबईतील चाचण्या वाढवा, असा सातत्याने…
Read More »