राजकारण
-
ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभांना उपस्थित राहण्यासाठी आयुक्त महोदयांना निर्देश द्या! ठाणे – महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
प्रति, आदरणीय ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री-महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई. यांसी, सस्नेह नमस्कार | विषय :- ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभांना उपस्थित…
Read More » -
चारा छावण्यांना तात्काळ मुदतवाढ द्या, अन्यथा महाजनादेश यात्रा अडवू – नाना पटोले
पोळा हा शेतक-यांचा सर्वात मोठा सण आहे. पण दुर्देवाने राज्याच्या काही भागात भीषण दुष्काळी परिस्थीती आहे. मराठवाड्यातल्या शेतक-यांवर तर चारा…
Read More » -
तेरा कोटी वृक्षलागवडीला “लिम्का बूक ऑफ रेकॉर्डचे” प्रमाणपत्र
मुंबई दि. ३०: राज्यात होत असलेल्या वृक्षलागवडीची सलग तिसऱ्यांदा लिम्का बूक ऑफ रेकॉर्डने नोंद घेतली असून नुकतेच मागील वर्षी २०१८ मध्ये झालेल्या तेरा…
Read More » -
छगन भुजबळ यांनी रिपब्लिकन पक्षात यावे – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले
छगन भुजबळ यांनी रिपब्लिकन पक्षात यावे – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले अहमदनगर दि. 30 – माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे…
Read More » -
ठाण्याच्या वाहतूक कोंडीवर खा. सुळे आणि आ. आव्हाडांनी मांडला मास्टर प्लॅन एमएमआरडीएकडून लवकरच मिळणार मंजुरी आणि निधी
ठाणे (प्रतिनिधी)- ठाणे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तयार करण्यात आलेला तिसरा पूल आता थेट पटनी मैदानानजीक उतरविण्यात येणार असून तेथूनच…
Read More » -
मुख्यमंत्र्यांनी पदाचा दुरुपयोग केला, ‘ईडी’ ने याबाबत निष्पक्ष चौकशी करावी – नाना पटोले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अॅक्सिस बँकेला फायदा पोहोचवून आपल्या पत्नीची पदोन्नती केली असल्याचे एका सामाजिक कार्यकर्त्याने सक्तवसुली संचालनालया (ईडी) कडे…
Read More » -
भाजप-सेनेचे सरकार हे शेतकऱ्यांचे नाही तर अदानी-अंबानींचे सरकार – नाना पटोले
भाजप-सेनेचे सरकार हे शेतकऱ्यांचे नाही तर अदानी-अंबानींचे सरकार – नाना पटोले माजी खासदार आणि किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले…
Read More » -
शिक्षक भरतीच्या मागणीला यश
27 ऑगस्ट 2019 – शिक्षकांच्या पगार आणि भत्त्यांना नख लावणारी 4 जुलै 2019 ची शालेय शिक्षण विभागाची अधिसूचना अखेर सरकारने…
Read More » -
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी गुणवत्तापूर्वक बियाणे महत्वाचे – कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे
मुंबई, दि. 27 : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी गुणवत्तापूर्वक बियाणे महत्वाचे आहे. यासाठी उत्पादक कंपन्यांवर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महत्वाची जबाबदारी असल्याचे,…
Read More » -
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या संकेतस्थळाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले.
भारत हा विविध धर्म, जाती, जमाती व अनेक भाषांचा देश आहे. समाजातील विविधता व सर्व जाती, जमातींची सांस्कृतीक पंरपरा कायम…
Read More »