Politics
-
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, काँग्रेसचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना निवेदन
मुंबई: केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विषयक विधेयकाला काँग्रेस पक्षाचा विरोध आहे. ही विधेयके शेतकरी विरोधी असून ते रद्द केले…
Read More » -
आंदोलनाला हिंसक वळण, इंडिया गेटवर ट्रॅक्टर पेटवला
संसदेत विरोधकांचा आणि शेतकऱ्यांचा विरोध डावलत गोंधळातच आवाजी मतदानाद्वारे संमत करण्यात आलेल्या कृषीविषयक विधेयकांना रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडूनही मंजुरी…
Read More » -
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक जण संपर्कात, राज्यात लवकरच भाजपची सत्ता येणार !
अहमदनगर: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यातच…
Read More » -
देशातले शेतकरी हे ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पेनाचा कणा-पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई : पंतप्रधान मोदींनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधला. आपल्या देशातले शेतकरी हे आत्मनिर्भर भारत या…
Read More » -
फडणवीसांसोबत गुप्त बैठक नव्हती, मुलाखतीसंदर्भात चर्चा झाल्याची राऊतांकडून कबुली
मुंबई : शिवसेनेचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत हे भाजप नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सतत…
Read More » -
देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊतांमध्ये गुप्त बैठक
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत आणि भाजप नेते व विधानसभेचे विरोधी…
Read More » -
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्वासन
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार, असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या…
Read More » -
शेतकी विधेयकाचा विरोध, आज ‘भारत बंद ‘ची हाक
मुंबई : नव्या कृषी विधेयकांच्या विरोधात विविध शेतकरी संघटनांनी शुक्रवारी ‘भारत बंद’चा नारा दिला आहे. काँग्रेसने गुरुवारी दोन महिन्यांच्या देशव्यापी…
Read More » -
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत मुख्यमंत्री ठाकरेंचे यशस्वी पाऊल
मुंबई: कोरोनाने राज्याच्या प्रत्येक शहरात, खेड्यात हातपाय पसरले आहेत. कोरोनावरची लस कधी येणार हेदेखील अद्याप निश्चित नाही. आमि कोरोनाचा प्रादुर्भाव…
Read More » -
भाजप -शिवसेना पुन्हा एकत्र; वैजापूर नगरपालिकेत केली हातमिळवणी
मुंबई : राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने एकत्र येत महाआघाडी सरकार स्थापन केले . मात्र असे असतानाही वैजापूर नगर…
Read More »