Maharashtra Govमुंबईशिक्षणसोशल मीडिया

विद्यार्थ्यांच्या निकालावर कोरोनाचा दुर्दैवी शिक्का कोणी मारला? आशिष शेलार यांचा कृषीमंत्र्यांना सवाल

मुंबई : परिक्षा न घेता सरासरी गुण दिले गेले तर त्या विद्यार्थ्यांना “कोरोना ग्रॅज्युएट” किंवा “प्रमोटेड” असे संबोधले जाणार नाही ना? असा प्रश्न 1 जूनला आम्ही उपस्थित केला होता.

त्यानंतर ही विद्यार्थ्यांवर हा दुर्दैवी शिक्का कोणी मारुन दाखवला?असा सवाल आशिष शेलार यांनी कृषिमंत्री दादाजी भुसे यांना ट्विटरच्या माध्यमातून केला आहे .

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button