COVID_19
-
Health & Fitness
अखेर हरवलेल्या कोरोना रुग्णाची चार दिवसांनी बॉडी मिळाली
किरीट सोमय्या ठाकरे सरकारवर संतापले कोरोना मृत्युसंख्या लपवल्या जात आहे, परिवारांमध्ये कोरोनाचे संक्रमन झाल्यास ठाकरे सरकार जबाबदारी घेणार का, सोमय्यांचा…
Read More » -
Environment
बळीराजाच्या पदरात भरभरून दान पडावे, ‘चांगल्या पावसा’चा अंदाज खरा ठरो! – शिवसेना
मुंबई : निसर्ग चक्रीवादळ मुंबई आणि राज्यातील किनारपट्टीवर धडकणार आहे. यासाठी खबरदारी म्हणून महाराष्ट्र शासनाने योग्य त्या उपाययोजडना केल्या आहेत.…
Read More » -
Environment
मुंबईत दुपारी ३ ऐवजी १ वाजताच ‘निसर्ग’ चक्रीवादळ धडकणार
मुंबई : एकीकडे महाराष्ट्र कोरोना संकटाचा सामना करत आहे तर दुसरीकडे राज्यावर नैसर्गिक संकट ओढावले आहे. कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा…
Read More » -
Health & Fitness
रुग्णांना खाटा उपलब्ध होण्यासाठी मुंबईतील खासगी रुग्णालयांना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या अचानक भेटी
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा राज्य शासनाने ताब्यात घेतल्या आहेत. मात्र अद्यापही काही ठिकाणी रुग्णांना खासगी…
Read More » -
Maharashtra Gov
सरासरी गुण देण्याचा निर्णय सर्वसमावेशक विचार करुन घेतला का? तरुणांच्या माथी “जळीत बीए” प्रमाणे “कोरोना ग्रॅज्युएट” बिरुदावली लागणार का?
भाजपा नेते, माजी शिक्षणमंत्री आमदार अँड आशिष शेलार यांनी घेतली विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राज्यपालांची भेट मुंबई, दि. 2 जून: सरासरी गुण…
Read More » -
मुंबई
‘दादर असो वा लंडन’ मराठी उद्योजकांसाठी राज ठाकरेंचा महाराष्ट्र धर्म
हॉटेल सुरू होताच, राज यांनी पार्सल थेट घरीच पाठवले मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन महिन्यांपासून सर्व व्यवसाय ठप्प पडले आहेत.…
Read More » -
Maharashtra Gov
चालू शैक्षणिक वर्षांपासून मराठीची सक्ती; अन्यथा कारवाई करणार : वर्षा गायकवाड
मुंबई : राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये यावर्षी इयत्ता पहिली आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी हा विषय सक्तीचा करण्यात येणार…
Read More » -
Maharashtra Gov
‘हरिओम’ ऐवजी, हे राम! म्हणावे लागेल अशी वेळ लोकांनी आणू नये – शिवसेना
मुंबई : गेले दोन महिन्यांपासून जनता टाळेबंद वातावरणात बंदिस्त आहे असे म्हणत चौथ्या टाळेबंदीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुनश्च हरीओमचा…
Read More » -
Environment
उद्या दुपारपर्यंत कोकण किनारपट्टीला ‘निसर्ग’ चक्रीवादळ धडकणार
सध्याच्या कमी दाबाच्या पट्ट्याचे वादळात आणि पुढे चक्रीवादळात रूपांतर होण्याचा धोका आहे. मात्र या बदलांमुळे महाराष्ट्रात मुंबईसह किनारपट्टी भागात अनेक…
Read More » -
मुंबई
‘इंडिया’ नाव इतिहासजमा होणार? भारत किंवा हिंदुस्थान नावाची शिफारस
सुप्रीम कोर्टात आज महत्त्वपूर्ण सुनावणी मुंबई : स्वातंत्र्यपुर्वकाळापासून इंडिया या शब्दाने भारताला संबोधित केले जाते. इंडिया आमि भारत अशा दोन…
Read More »