University
-
शिक्षण
१४ हजार शिक्षकांची वेतनासाठी प्रतीक्षा !
पालघर: पालघर जिह्यातील १४ हजार शिक्षकांना अजून मागील महिन्याचे वेतन हे मिळालेले नाही. गावागावात जाऊन ज्ञानार्जन करणारे हे शिक्षक अजूनही…
Read More » -
शिक्षण
अखेर १५ फेब्रुवारी पासून महाविद्यालय चालू, पहिल्या वर्षीचा अभ्यासक्रम कमी होण्याची शक्यता !
मुंबई: उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी युजीसीशी चर्चा विश्लेषण करून दिनांक १५ फेब्रुवारी २०२१ पासून महाविद्यालय चालू…
Read More » -
शिक्षण
10 वी आणि 12 च्या परीक्षेबाबत लवकरच निर्णय : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
कोल्हापूर : दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरु होतात. मात्र, यंदा कोरोना महामारीमुळे या परीक्षा…
Read More » -
Maharashtra Gov
अकरावीची दुसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार
पुणे: मराठा आरक्षणालामिळालेल्या स्थगितीमुळे रखडलेली इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया अखेर येत्या गुरुवारपासून सुरु होणार असून एसीबीसीच्या विद्यार्थ्यांना आता खुल्या प्रवर्गातून…
Read More » -
Maharashtra Gov
दिवाळीनंतर राज्यातील कॉलेज सुरू होण्याबाबत निर्णय घेऊ – उदय सामंत
मुंबई: ”राज्यात कॉलेज सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. यूजीसीने गाईडलाईन दिली आहे, त्याबाबत सगळ्या कुलगुरुंची बैठक घेऊ”, असं उच्च…
Read More » -
Maharashtra Gov
सरासरी गुण देण्याचा निर्णय सर्वसमावेशक विचार करुन घेतला का? तरुणांच्या माथी “जळीत बीए” प्रमाणे “कोरोना ग्रॅज्युएट” बिरुदावली लागणार का?
भाजपा नेते, माजी शिक्षणमंत्री आमदार अँड आशिष शेलार यांनी घेतली विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राज्यपालांची भेट मुंबई, दि. 2 जून: सरासरी गुण…
Read More » -
मुंबई
आम्हाला “कोरोना ग्रॅज्युएट” तर संबोधले जाणार नाही ना? ATKT असलेल्या 40 टक्के विद्यार्थ्यांना नापास करणार का?
पदवी अंतिम वर्षे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्षवेधीत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र मुंबई, दि. 1 जून: आम्हाला…
Read More » -
Maharashtra Gov
विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असाच अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत निर्णय – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भातील विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही…
Read More »