-
Festival (फेस्टिव्हल)
नांदेड गुरुद्वारा मिरवणुकीचा निर्णय राज्य सरकारवर सोपविला
नांदेड: सचखंड गुरुद्वारास त्यांच्या गेल्या ३०० वर्षांच्या परंपरेनुसार येत्या दसऱ्यास शहरातून मिरवणूक काढू द्यायची की नाही, याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने…
Read More » -
Agricultural
शेतकर्यांना खरिप हंगामासाठी लगेच नवे कर्ज देण्याचा आदेश
औरंगाबाद: औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने, आधीच्या कर्जावरील व्याज आधी चुकते करण्याचा आग्रह न धरता, शेतकर्यांना खरिप हंगामासाठी नवी कर्जे लगेच…
Read More » -
कल्याण (Kalyan)
मागणी नसल्यामुळे फेकून दिलेल्या फुलांचे रस्त्यावर ढीग
कल्याण: कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत असलेल्या फूल बाजारात फुलांना ग्राहक नसल्याने बाजारात फुलांचा माल सडत आहे. त्यामुळे फुलांचा माल…
Read More » -
Maharashtra Gov
केंद्राने राज्याची देणी वेळेत दिली तर केंद्राकडून मदत मागावी लागणार नाही !
सोलापूर: केंद्र सरकारने राज्याचे देणे वेळेवर दिले तर आम्हाला केंद्राकडे मदत मागण्याची वेळच येणार नाही़ केंद्र व राज्य असा दुजाभाव…
Read More » -
Maharashtra Gov
आज कोणतीही घोषणा करणार नाही – मुख्यमंत्री
सोलापूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोलापूर जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. अतिवृष्टीत ज्या शेतकऱ्यांच्या घरांची पडझड झाली आहे, शेतीलतील…
Read More » -
Politics
बॉलिवूड वाचवण्यात मग्न मुख्यमंत्र्यांना उशिरा का होईना शहाणपण सुचल – आशिष शेलार
मुंबई : परतीचा पाऊस आणि पुरामुळे राज्यातील काही भागांत शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव…
Read More » -
Maharashtra Gov
नुकसानभरपाई तर देऊच, मात्र आत्महत्येचा विचार करू नका ; मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन
सोलापूर: परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोलापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या…
Read More » -
Maharashtra Gov
अॅमेझॉन आणि रिलायन्स सारख्या कंपन्यांचा शेतक-यांना उपयोग होणार नाही – शरद पवार
उस्मानाबाद : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सध्या ओला दुष्काळ पाहणी दौ-यावर आहेत. परतीच्या पावसाने शेतक-यांना रडवून सोडले आहे. हाती आलेले…
Read More » -
Politics
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विरोधीपक्षनेते फडणवीस आजपासून तीन दिवसांच्या दौऱ्यावर
पुणे: परतीच्या पावसाने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना…
Read More »