शहर
-
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी गुणवत्तापूर्वक बियाणे महत्वाचे – कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे
मुंबई, दि. 27 : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी गुणवत्तापूर्वक बियाणे महत्वाचे आहे. यासाठी उत्पादक कंपन्यांवर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महत्वाची जबाबदारी असल्याचे,…
Read More » -
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या संकेतस्थळाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले.
भारत हा विविध धर्म, जाती, जमाती व अनेक भाषांचा देश आहे. समाजातील विविधता व सर्व जाती, जमातींची सांस्कृतीक पंरपरा कायम…
Read More » -
सरकारकडून चंद्रकांतदादा व उद्धव ठाकरेंचेही ब्लॅकमेलिंग – प्रकाश आंबेडकर यांचा दावा
मुंबई, दि. २७ (विशेष प्रतिनिधी)- सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे सरकार चिदंबरम यांच्यासारख्या विरोधकांनाच ब्लॅकमेलिंग करत नाही तर आता हे लोण…
Read More » -
शिक्षकांचे आंदोलन दडपण्यासाठी लाठीमार शोभतो का? – शिवसेना आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी शिक्षकांवर करण्यात आलेल्या लाठीमाराचा केला जाहीर निषेध
मुंबई – आझाद मैदानात सोमवारी विनाअनुदानित शिक्षकांवर पोलिसांनी लाठीमार केला. शिक्षकांचे आंदोलन दडपण्यासाठी लाठीमार शोभतो का असा सवाल शिवसेनेच्या विधान…
Read More » -
ठाणे महापालिकेविरोधातील आंग्रेंचे आंदोलन अधिकृतच!
ठाणे, दि. २७ (प्रतिनिधी) : घोटाळेसम्राट महापालिका व आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासह महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात कॉंग्रेस नेते रविंद्रनाथ आंग्रे यांच्याकडून करण्यात…
Read More » -
शिवसेना आमदार सुभाष भोईर यांच्या वतीने दिव्यातील पाच हजार पूरग्रस्तांना ‘शिवसहाय्य’ मदतकार्य
दिवा :- दि. ०४ ऑगस्ट रोजी दिवा शहरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच धरणांमधून पाण्याचा विसर्ग झाल्याने संपूर्ण दिवा शहर जलमय…
Read More » -
‘मेट्रो भवन’ कंत्राट घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करा – सचिन सावंत
मुंबई, दि. २६ ऑगस्ट २०१९ राज्यात हजारो कोटींची कंत्राटे वाटली जात असताना मोठमोठ्या कंत्राटांवर सरकारच्या मर्जीतील काही विशिष्ट कंत्राटदारांचा पगडा…
Read More » -
गणेशोत्सवासाठी कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ – सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
मुंबई दि २६ – गणेशोत्सवासाठी मुंबई – कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना ३० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०१९ पर्यंत टोल…
Read More » -
ऐन गणेशोत्सवात मुंबई – गोवा महामार्गाची दुरवस्था
रायगड जिल्हयातून जाणाऱ्या मुंबई – गोवा महामार्गाची पार दुरवस्था झाली आहे. पहिल्या टप्प्यात पळस्पे ते इंदापूर या 84 किलोमीटर रस्त्याच्या…
Read More » -
वांद्रे स्टेशनच्या पोस्ट पाकिटाचे अभिनेते शाहरुख खान यांच्या हस्ते अनावरण
मुंबई दि. 23 आँगस्ट युनेस्कोने जागतिक हेरिटेज म्हणून दर्जा दिलेल्या जुन्या कौलारू छपराच्या टुमदार वांद्रे रेल्वे स्टेशनच्या सन्मानार्थ शालेय शिक्षण…
Read More »