शहर
-
पालघरमधील धबधब्यांवर बंदी घालण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील 2 महिने म्हणजेच 6 सप्टेंबरपर्यंत पालघरमधील 15 धबधबे आणि धरणांवर पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.…
Read More » -
औरंगाबादमध्ये एटीएम मशीन घेऊन चोरटे लंपास
बीड बायपास जवळ असलेल्या एटीएम चोरीला गेल्याची घटना औरंगाबाद शहरात घडली आहे. हे एटीएम स्टेट बँक ऑफ इंडिया चे असून…
Read More » -
कोपर्डी बलात्कार – हत्येला तीन वर्षे पूर्ण; सरकारची आश्वासने मात्र अपूर्ण
कोपर्डीत तीन वर्षांपूर्वी म्हणजे 13 जुलै 2016 रोजी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. नववीत शिकणाऱ्या 15…
Read More » -
नदी काठच्या गावांना मगरींची भीती, वन विभागाचा नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश
सध्या चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रात सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. काही ठिकाणी…
Read More » -
२०२२ पर्यंत देशातील प्रत्येक गरीब कुटुंबाला घर देण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सोलापुरात श्रमिक पत्रकारांसाठी म्हाडाच्या माध्यमातून २३८ सदनिका बांधून देण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.…
Read More » -
नाशिककडे जाणारी वाहतूक ठप्प
गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जव्हार-मोखाड्यातील रस्तेही पाण्याखाली गेले असून मोखाडा येथे रस्ता खचल्याने नाशिककडे जाणारी वाहतूक ठप्प झाली…
Read More » -
औरंगाबादहुन दिल्ली, पुणे, बंगळुरू, अहमदाबाद विमानसेवा दोन महिन्यात सुरु
औरंगाबादेतून विमानसेवा वाढवण्यासाठी दिल्लीत नागरी उड्डाण मंत्रालयांच्या सचिवांसोबत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि विमान कंपन्यांची बैठक झाली. या बैठकीत औरंगाबाद…
Read More » -
तिवरे दुर्घटना संदर्भात शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील तिवरे धरण फुटल्यामुळे २३ जण वाहून गेले, मोठी जीवित आणि वित्तहानी झाली. तिवरे परिसरातील अनेक गावांना…
Read More » -
कृष्णा नदीच्या पात्रात साखर कारखान्यातील मळी, नदीच्या किनाऱ्यावर मेलेल्या माश्यांचे खच
कृष्णा नदीच्या पात्रावर असलेल्या साखर कारखानदारांनी कारखान्यातील मळी कृष्णा नदी पात्रात सोडल्याने नदीतील हजारो मासे मरून पडले आहे. उन्हाळ्याच्या काळात…
Read More » -
चिपळूण येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापणार – मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण व गुहागर या दोन तालुक्यांसाठी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाची स्थापना चिपळूण येथे करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत…
Read More »