शहर
-
शिर्डीतील साईबाबा संस्थानला ४ कोटी ३२ लाख रुपयांचा दंड
शिर्डीच्या साईबाबा संस्थानने निमगाव कोऱ्हाळे येथे विनापरवाना भक्त निवास आणि भोजनालय बांधल्यामुळे संस्थानला ४ कोटी ३२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात…
Read More » -
सिद्धीविनायक मंदिर न्यास बांधून देणार तीवरे गावातील दूर्घटनेत उध्वस्त झालेली घरं आणि शाळा – आदेश बांदेकर
सिद्धीविनायक मंदिर न्यास बांधून देणार तीवरे गावातील दूर्घटनेत उध्वस्त झालेली घरं आणि शाळा – आदेश बांदेकर – अध्यक्ष सिद्धीविनायक गणपती…
Read More » -
अनाथ विशेष मुलांचे पालकत्व सिद्धिविनायक मंदिर घेणार – आदेश बांदेकर
महाराष्ट्रातील अनाथ अशा ‘विशेष मुलांना’ (मतिमंद, गतिमंद, मानसिक विकलांग) सांभाळणे हे आव्हान असून या क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्रात मोजक्या संस्था काम…
Read More » -
ठाणे शहरात भारतातील पहिल्या ‘मोबाईल मॅमोग्राफी व्हॅन’चा लोकार्पण सोहळा संपन्न
प्रत्येक सोसायटीमधील महिलांची होणार कर्करोगाची मोफत तपासणी बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये झपाट्याने वाढणाऱ्या स्तनाचे व गर्भाशयाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण कमी करून…
Read More » -
गावोगावी महिला देणार आर्थिक साक्षरतेचे धडे
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील उमेदच्या बचतगट महिलांना प्रशिक्षण ग्रामीण भागातील कुटुंबामध्ये आर्थिक निरक्षरता दूर व्हावी, बँकेचे आर्थिक व्यवहार, आर्थिक बचती…
Read More » -
डोंगरीत इमारत कोसळली, १२ जणांचा मृत्यू, बचाव कार्य सुरु
मुंबई: डोंगरी येथे तांडेल स्ट्रीटवरील केसरबाई इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १२ रहिवासी ठार झाले असून या इमारतीखाली ४० ते ५०…
Read More » -
मुंब्र्यातील ब्रिटिशकालीन पुलाची अवस्था नाजूक
महाड-रायगडच्या सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेनंतर खुद्द सरकारने जुन्या सर्व पुलांच्या दुरुस्तीचे अथवा ते पुल बंद करावेत असे आदेश दिले. असाच…
Read More » -
वैतरणा, तानसा धरणे भरली; शेजारील गावांना सतर्कतेचा इशारा
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा आणि वैतरणा या धरणांमधील पाण्याची पातळी जवळपास पूर्ण क्षमतेने भरली आहे. लवकरच ही धरणे पूर्ण भरून…
Read More » -
१८ जुलैपासून आदित्य ठाकरे यांच्या जन आशिर्वाद यात्रेला सुरुवात
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जन आशिर्वाद यात्रा येत्या १८ जुलैला जळगाव येथून सुरु होणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर…
Read More » -
जगबुडी नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी, मुंबई – गोवा महामार्ग बंद
रत्नागिरी जिल्ह्यातील मुसळधार पावसाने जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे मुंबई – गोवा महामार्ग बंद ठेवण्यात आला असून त्यावर…
Read More »