शहर
-
जालना जिल्ह्यातल्या धामण धरणाला तडे
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटलेले असताना जालना जिल्ह्यातल्या धामण धरणाला तडे जाऊन त्यातून पाणी बाहेर पाझरत आहे. या धरणा लगत…
Read More » -
पालघर जिल्ह्याच्या नद्यांनी ओलांडली इशारा पातळी
चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पालघर जिल्ह्यातील नदी, नाले, धरणे पूर्णपणे भरून सध्या ओसंडून वाहत आहेत. सूर्या नदीने इशारा…
Read More » -
चिपळुणमधील तिवरे धरणाला तडा, ६ जणांचा मृत्यु
चार दिवस सातत्याने पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळुणमधील तिवरे धरणाला तडा जावून ते फुटले. या घटनेत धरणालगतच्या गावात पाणी घुसून…
Read More » -
औरंगाबाद रेल्वे स्थानकाच्या पाटीवर संभाजीनगरची पाटी
औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचं नाव धाराशिव करण्यात यावं अशी शिवसेनेची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या वादावरूनच…
Read More » -
आजारी व अपंग भाविकांना देखील घेता येईल विठ्ठल – रुक्मिणीचे दर्शन
पंढरपुरात रोज हजारो तर यात्रा कालावधीत लाखो वारकरी श्री विठ्ठल – रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी येतात. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी रोज विठ्ठल मंदिरात…
Read More » -
पावसामुळे नालासोपाऱ्यातील अतिउच्चदाब केंद्रात तांत्रिक बिघाड; वसई, विरार व नालासोपाऱ्यामध्ये वीज पुरवठा खंडित
महापारेषणच्या नालासोपारा पूर्व धनिवबाग येथील अतिउच्चदाब केंद्रात १००MVA च्या रोहित्रात पावसामुळे रात्री ०३.०० च्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला आहे. या…
Read More » -
सोलापूरात वीज पडून तिघांचा मृत्यु
महाराष्ट्रातील अनके भागात पावसाचे चांगलेच आगमन झाले. तर काही भागात पावसाने हाहाकार मांडला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे वीज…
Read More » -
मुंबई-पुणे रेल्वे सेवा विस्कळीत
कर्जतजवळील जामरुंग व ठाकूरवाडी स्थानकादरम्यान घाट परिसरातील मालगाडीचे काही डबे घसरल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. या अपघातामुळे मुंबई-पुणे रेल्वे…
Read More » -
ठाणे शहरांतर्गत मेट्रो मार्गासाठी २० टक्के अनुदान केंद्र शासनाने द्यावे, खासदार राजन विचारे यांची मागणी
ठाणे शहरात मेट्रोसाठी २९ किमीच्या अंतर्गत मार्गाला राज्य मंत्रिमंडळाची ९ हजार ६७४ कोटी रुपयांची मंजुरी मिळाल्याने ठाणेकरांना प्रवास अधिक सुखकर…
Read More » -
आमदार संजय केळकर यांची मागणी मान्य, शाळांचे वीजबील ग्रामपंचायत भरणार
रायगड जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचे वीजबील न भरण्यात आल्याने अनेक शाळांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान…
Read More »