शहर
-
चिपळुणमधील तिवरे धरणाला तडा, ६ जणांचा मृत्यु
चार दिवस सातत्याने पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळुणमधील तिवरे धरणाला तडा जावून ते फुटले. या घटनेत धरणालगतच्या गावात पाणी घुसून…
Read More » -
औरंगाबाद रेल्वे स्थानकाच्या पाटीवर संभाजीनगरची पाटी
औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचं नाव धाराशिव करण्यात यावं अशी शिवसेनेची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या वादावरूनच…
Read More » -
आजारी व अपंग भाविकांना देखील घेता येईल विठ्ठल – रुक्मिणीचे दर्शन
पंढरपुरात रोज हजारो तर यात्रा कालावधीत लाखो वारकरी श्री विठ्ठल – रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी येतात. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी रोज विठ्ठल मंदिरात…
Read More » -
पावसामुळे नालासोपाऱ्यातील अतिउच्चदाब केंद्रात तांत्रिक बिघाड; वसई, विरार व नालासोपाऱ्यामध्ये वीज पुरवठा खंडित
महापारेषणच्या नालासोपारा पूर्व धनिवबाग येथील अतिउच्चदाब केंद्रात १००MVA च्या रोहित्रात पावसामुळे रात्री ०३.०० च्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला आहे. या…
Read More » -
सोलापूरात वीज पडून तिघांचा मृत्यु
महाराष्ट्रातील अनके भागात पावसाचे चांगलेच आगमन झाले. तर काही भागात पावसाने हाहाकार मांडला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे वीज…
Read More » -
मुंबई-पुणे रेल्वे सेवा विस्कळीत
कर्जतजवळील जामरुंग व ठाकूरवाडी स्थानकादरम्यान घाट परिसरातील मालगाडीचे काही डबे घसरल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. या अपघातामुळे मुंबई-पुणे रेल्वे…
Read More » -
ठाणे शहरांतर्गत मेट्रो मार्गासाठी २० टक्के अनुदान केंद्र शासनाने द्यावे, खासदार राजन विचारे यांची मागणी
ठाणे शहरात मेट्रोसाठी २९ किमीच्या अंतर्गत मार्गाला राज्य मंत्रिमंडळाची ९ हजार ६७४ कोटी रुपयांची मंजुरी मिळाल्याने ठाणेकरांना प्रवास अधिक सुखकर…
Read More » -
आमदार संजय केळकर यांची मागणी मान्य, शाळांचे वीजबील ग्रामपंचायत भरणार
रायगड जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचे वीजबील न भरण्यात आल्याने अनेक शाळांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान…
Read More » -
गझदरबंध उदंचन केंद्राचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सांताक्रुझ येथील गझदरबंध उदंचन केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. ह्या स्टेशनमध्ये प्रति सेकंद…
Read More » -
मिठी नदीच्या संवर्धन आणि सौंदर्यीकरण यासंबधित सुरु असलेल्या कामांची आढावा बैठक संपन्न
मुंबई: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकपनेतून मिठी नदीचे पुनर्जीवन करण्यात येणार असून नदीतुन जलवाहतूक सुरु करून त्याद्वारे रोजगारनिर्मिती होऊ…
Read More »