Ratnagiri
-
वाढत्या कोरोनामुळे कोकणातील चाकरमान्यांना शिमग्याची चिंता; तर आरक्षण रद्द करण्यास सुरुवात!
मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोकणकऱ्यांना वेगळीच चिंता लागली आहे. कोकणातील शिमगा आणि गणेश उत्सव म्हणजे कोकणकऱ्यांची हळवी बाजू. नोकरीधंद्यासाठी…
Read More » -
शीळ धरण रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत चौकशी करण्यासंदर्भात प्रवीण दरेकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
रत्नागिरी: शीळ धरण रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत चौकशी करण्यासंदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना पत्र दिले आहे.…
Read More » -
मिऱ्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे आदेश
रत्नागिरी: मिऱ्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम अत्यावश्यक असताना मान्यतेअभावी रखडल्याचे पाहुन विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ते तातडीने हाती घेण्याचे आदेश…
Read More » -
कोकणाचे वैभव पुन्हा आणू – प्रवीण दरेकर
रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने कोकणचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत करून टाकले आहे. घरे उद्ध्वस्त झाली आहेत. बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत, मच्छीमार…
Read More » -
राज्य सरकारकडून अदयाप कुठलीच मदत नाही, आता मच्छीमारांना आशा केंद्राची
मुंबई : निसर्ग चक्रिवादळाने कोकणच्या किनारपट्टी भागात मोठे नुकसान केले. मच्छीमारांच्या हजारो नौकांचे नुकसान झाले. किनाऱ्यालगतच्या सर्व घरांचे नुकसान झाले.…
Read More » -
कोकणातील चक्रिवादळामुळे उद्ध्वस्त घरांना प्रत्येकी सुमारे तीन लाख रुपये द्यावेत -विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर
शासनाने कोकणाच्या तोंडाला पाने पुसली दापोली, मंडणगड येथील भागांची केली पाहणी दापोली, दि.८:- निसर्ग वादळाच्या तडाख्याने कोकणची मोठी हानी झाली…
Read More » -
नुकसानग्रस्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे कोंकणच्या समुद्र किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी…
Read More » -
सिद्धीविनायक मंदिर न्यास बांधून देणार तीवरे गावातील दूर्घटनेत उध्वस्त झालेली घरं आणि शाळा – आदेश बांदेकर
सिद्धीविनायक मंदिर न्यास बांधून देणार तीवरे गावातील दूर्घटनेत उध्वस्त झालेली घरं आणि शाळा – आदेश बांदेकर – अध्यक्ष सिद्धीविनायक गणपती…
Read More » -
जगबुडी नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी, मुंबई – गोवा महामार्ग बंद
रत्नागिरी जिल्ह्यातील मुसळधार पावसाने जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे मुंबई – गोवा महामार्ग बंद ठेवण्यात आला असून त्यावर…
Read More »