Monsoon
-
राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा!
मुंबई : राज्यात सर्वत्र किमान तापमानात वाढ होऊन गारवा घटला असून, त्यामुळेच राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. …
Read More » -
अस्मानी संकट अद्यापही कायम, आज ८ जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई :- गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचे संकट अद्यापही कायम आहे. परतीच्या मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं मोठं नुकसान केलं.…
Read More » -
पूरबाधितांसाठी ३७२ तात्पुरता निवारा केंद्रे- राज्य आपत्ती नियंत्रण विभागाची माहिती
४ लाख ४८ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले पूरपरिस्थितीत ठिकठिकाणी अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत…
Read More » -
अभूतपूर्व पूर परिस्थितीतही प्रशासन, लष्कर,स्वयंसेवी संस्थांचा मदतीचा हात
चार दिवसांत अडीच लाख पूरग्रस्तांना सुरक्षित जागी हलविले; सुमारे ५० हजार जनावरांचे प्राण वाचवले अन्न, औषधे व इतर साहित्याचा पुरवठा…
Read More » -
साथीच्या आजारांवर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे आरोग्य विभागामार्फत आवाहन
साथीच्या आजारांवर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे आरोग्य विभागामार्फत आवाहन राज्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी विभागामार्फत वैद्यकीय पथकांची संख्या…
Read More » -
पूरग्रस्त भागांत शंभर टक्के कर्जमाफी करा, शरद पवारांची मागणी – राष्ट्रवादी एक महिन्याचा पगार देणार
‘राज्यात पूर परिस्थितीमुळे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने पाणी ओसरल्यानंतर तातडीने नुकसानीचे पंचनामे करून भरपाईचे मोजमाप करावे आणि शेती…
Read More » -
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुरात २७ जणांचा मृत्यू
पुणेः पाच जिल्ह्यांतील पुरात २७ जणांचा मृत्यू पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुरात…
Read More » -
दिवा व आयरे, पलावा, भोपर तसेच कल्याण ग्रामीण येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या पूरग्रस्तांना मिळणार प्रत्येकी १५ हजार रुपये आर्थिक मदत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी – कल्याण ग्रामीण आमदार सुभाष भोईर यांच्या मागणीला यश
अतिवृष्टीमुळे झालेल्या पूरग्रस्तांना मिळणार प्रत्येकी १५ हजार रुपये आर्थिक मदत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मंत्रिमंडळ…
Read More » -
महाराष्ट्रात पुरेसा पाऊस, जलाशयांमध्ये 58% भर
शहराला पिण्याचे पाणी पुरवठा करणार्या धरणांमध्ये समाधानकारक पाणी साठा | मराठवाड्याला ही दिलासा. यावर्षी मान्सूनला तसा उशीरच झाला, पण त्यानंतरच्या…
Read More » -
सीएसएमटी ते कसारा मार्गावरील रेल्वे वाहतूक धीम्या गतीनं सुरू प्रवाशांना मोठा दिलासा
काल झालेल्या मुसळधार पावसामुळं ठप्प झालेली सीएसएमटी ते कसारा मार्गावरील रेल्वे वाहतूक सकाळपासून धीम्या गतीनं सुरू झाली आहे. तर, सीएसएमटी-कर्जत…
Read More »