Monsoon
-
महाराष्ट्रात पुरेसा पाऊस, जलाशयांमध्ये 58% भर
शहराला पिण्याचे पाणी पुरवठा करणार्या धरणांमध्ये समाधानकारक पाणी साठा | मराठवाड्याला ही दिलासा. यावर्षी मान्सूनला तसा उशीरच झाला, पण त्यानंतरच्या…
Read More » -
सीएसएमटी ते कसारा मार्गावरील रेल्वे वाहतूक धीम्या गतीनं सुरू प्रवाशांना मोठा दिलासा
काल झालेल्या मुसळधार पावसामुळं ठप्प झालेली सीएसएमटी ते कसारा मार्गावरील रेल्वे वाहतूक सकाळपासून धीम्या गतीनं सुरू झाली आहे. तर, सीएसएमटी-कर्जत…
Read More » -
मुंबईतील धोकादायक इमारतींच्या क्लस्टर पद्धतीने पुनर्विकासासाठी कायदा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
डोंगरी येथील इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील धोकादायक इमारतींबाबत आढावा बैठक घेतली. मुंबईतील ज्या इमारती मोडकळीस…
Read More » -
डोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना ५ लाखांची तर जखमींना ५० हजारांची तातडीची मदत
डोंगरी परिसरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची तर जखमींना ५० हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्यात…
Read More » -
सिद्धीविनायक मंदिर न्यास बांधून देणार तीवरे गावातील दूर्घटनेत उध्वस्त झालेली घरं आणि शाळा – आदेश बांदेकर
सिद्धीविनायक मंदिर न्यास बांधून देणार तीवरे गावातील दूर्घटनेत उध्वस्त झालेली घरं आणि शाळा – आदेश बांदेकर – अध्यक्ष सिद्धीविनायक गणपती…
Read More » -
डोंगरीत इमारत कोसळली, १२ जणांचा मृत्यू, बचाव कार्य सुरु
मुंबई: डोंगरी येथे तांडेल स्ट्रीटवरील केसरबाई इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १२ रहिवासी ठार झाले असून या इमारतीखाली ४० ते ५०…
Read More » -
वैतरणा, तानसा धरणे भरली; शेजारील गावांना सतर्कतेचा इशारा
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा आणि वैतरणा या धरणांमधील पाण्याची पातळी जवळपास पूर्ण क्षमतेने भरली आहे. लवकरच ही धरणे पूर्ण भरून…
Read More » -
भर पावसाळ्यात नागपूरचे तापमान ३७.१ डिग्री
एकीकडे रत्नागिरीत पूरग्रस्त स्थिती असताना विदर्भ आणि मराठवाड्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा ३० ते ३१ टक्के पाऊस कमी पडला आहे. अशा परिस्थितीत…
Read More » -
जगबुडी नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी, मुंबई – गोवा महामार्ग बंद
रत्नागिरी जिल्ह्यातील मुसळधार पावसाने जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे मुंबई – गोवा महामार्ग बंद ठेवण्यात आला असून त्यावर…
Read More » -
पालघरमधील धबधब्यांवर बंदी घालण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील 2 महिने म्हणजेच 6 सप्टेंबरपर्यंत पालघरमधील 15 धबधबे आणि धरणांवर पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.…
Read More »