Maharashtra Gov
-
मुलगा आता दत्तक आईवडिलांकडेच राहणार : हायकोर्ट
मुंबई : मुलाच्या भवितव्याचा विचार करून त्याचा ताबा जन्मदात्या आई वडिलांपेक्षा त्याच्या दत्तक आणि आर्थिकदृष्ट्या उत्तम असलेल्या आईवडिलांना देणे योग्य…
Read More » -
फडणवीसांच्या काळातील ‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या चौकशीला वेग
अहमदनगर: राज्य सरकारने गेल्या वर्षी घोषणा केल्याप्रमाणे जलयुक्त शिवार योजनेतील कामांच्या खुल्या चौकशीला आता वेग आला आहे. गेल्या महिन्यात सोलापूर जिल्ह्यात…
Read More » -
‘सीमा भागातील मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे’ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई: विधिमंडळाच्या अर्थसंकल्पनीय अधिवेशनाला आज पासून सुरुवात झाली. अधिवेशनाचा पहिला दिवस असून आज राज्यपालांचे अभिभाषण पार पडले. राज्यपालांनी बरेचसे राजकीय,…
Read More » -
अर्थसंकल्पनीय अधिवेशनाआधी २५ जणांना कोरोनाची लागण!
मुंबई: विधीमंडळाचं अर्थसंकल्पनीय अधिवेशन यंदा १ ते १० मार्च असे दहा दिवस होणार असून आज सभेचा पहिला दिवस आहे. या…
Read More » -
राजीनाम्या नंतर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया
मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडकलेले संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर आपली पहिली…
Read More » -
कारमधील स्फोटकांबाबत खळबळजनक माहिती उघड!
मुंबईः रिलायन्सचे मालक मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटेलिया या निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याची जबाबदारी जैश उल हिंद या दहशतवादी…
Read More » -
संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर विधानभवनात सरकारला तोंड उघडू देणार नाही : चंद्रकांत पाटील
मुंबई: उद्धव ठाकरे सत्यवादी आहेत म्हणून तर आम्हाला अपेक्षा आहे. परंतु त्यांना केवळ आपल्या खुर्चीची काळजी लागली आहे, असे म्हणत…
Read More » -
आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३१ मार्चपर्यंत बंदच राहणार!
नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेन दिवस वाढत असल्यामुळे केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमासेवा ३१ मार्च २०२१ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला…
Read More » -
शिवाजी पार्क नूतनीकरणावरून राज ठाकरेंच महापालिका आयुक्तांना पत्र
मुंबई: दादर येथील शिवाजी पार्कचे नुतनीकरण करण्यावरून आता शिवसेना आणि मनसे आमने – सामने येण्याची चिन्ह दिसत आहेत. मुंबई महापालिकेकडून…
Read More » -
सामान्यांना फटका ! इंधनाच्या दरवाढीमुळे भाज्यांच्या दरात वाढ!
वसई: कोरोनामुळे सामान्य लोकांना आर्थिक फटका सातत्याने सोसावा लागत आहे. लॉकडाऊन, अवकाळी पाऊस, आजार आणि बेरोजगारी यांचा सामना करावा लागत…
Read More »