Vidhan Bhavan
-
अर्थसंकल्प म्हणजे तिघाडीचा किमान समान फसवणूक कार्यक्रम
भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार आघाडी सरकारने सत्तेत येताना जी किमान समान आश्वासने दिली ती इतिहास जमा झाली आहेत.…
Read More » -
अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी विधानसभेतील ३६ कर्मचाऱ्यांना करोना
मुंबईः महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. आज विधीमंडळात महाविकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प दुपारी दोन वाजता सादर होणार आहे.…
Read More » -
आज राज्याचे बजेट होईल सादर, या गोष्टींकडे सर्वांचे लक्ष
मुंबई: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आज सादर केला जाईल. सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, यात अर्थमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्प सादर…
Read More » -
संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर विधानभवनात सरकारला तोंड उघडू देणार नाही : चंद्रकांत पाटील
मुंबई: उद्धव ठाकरे सत्यवादी आहेत म्हणून तर आम्हाला अपेक्षा आहे. परंतु त्यांना केवळ आपल्या खुर्चीची काळजी लागली आहे, असे म्हणत…
Read More » -
वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांनी केली फडणवीसांची पाठराखण
मुंबई: हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि अंतिम दिवस असून यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाढीव वीज बिलांचा मुद्दा मांडत…
Read More » -
दोन दिवसांचे हिवाळी अधिवेशन म्हणजे पळ काढणे एवढाच विषय, देवेंद्र फडणवीस यांची टीका
मुंबई: हिवाळी अधिवेशन कधी आणि कुठे होणार असा प्रश्न होता. त्याचे उत्तर अखेर आले आहे. हिवाळी अधिवेशन १४ आणि १५…
Read More » -
कोरोनावरून फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
मुंबई : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा व शेवटचा दिवस आहे. विधानसभेत पुरवणी मागण्यांवर भाषण करायला उभे झाल्यानंतर विधानसभेचे विरोधी…
Read More » -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज घेणार विधान परिषद सदस्यत्वाची शपथ
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून आलेल्या नऊ सदस्यांना आज सदस्यत्वाची शपथ दिली जाणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे…
Read More » -
सीसीटीव्ही फुटेजमध्ये राष्ट्रवादी व कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते गृहमंत्र्यांनी सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्तींची नावे त्याच तत्परतेने जाहिर करावीत – विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर
मुंबई दि. २२ एप्रिल- पालघर च्या घटनेनंतर पोलिसांनी १०१ व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यापैकी कोणीही मुस्लिम नाही असे सांगणारे गृहमंत्री अनिल…
Read More » -
कर्जमाफीची प्रक्रिया दोन-तीन महिन्यात राबवणार- अजित पवार
कर्जमाफीची प्रक्रिया दोन-तीन महिन्यात राबवणार- अजित पवार नागपूर (विशेष प्रतिनिधी)ः सध्या राज्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफीच्या निर्णयाकडे लक्ष आहे. त्यादृष्टीने राज्य सरकारच्यास्तरावर…
Read More »