मुंबई
-
यावर्षी नालेसफाईची 40 टक्केच कामे झालीत
भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार मुंबई, दि. 7 जून: यावर्षी मुंबईतील नालेसफाईची कामे 40 टक्केच झालेत, त्यामुळे मुंबई महापालिका…
Read More » -
‘लोकप्रिय मुख्यमंत्री’ हे कोणाचे सर्वेक्षण आहे मला माहिती नाही; उद्धव ठाकरेंना माझ्या शुभेच्छा – फडणवीस
मुंबई : लोकप्रिय मुख्यमंत्री हे कोणाचे सर्वेक्षण आहे मला माहिती नाही. ते मी पाहिले नाही; पण कोणाला ते लोकप्रिय वाटत…
Read More » -
मुंबईत 2 किलो मिटरच्या प्रवासासाठी ऍम्ब्युलन्सने घेतले चक्क 8000 हजार रुपये
मुंबई : मुंबईत एका रुग्णाला हॉस्पिटलला जाण्यासाठी अम्बुलन्सची गरज होती. दोनशे मिटर म्हणजे दोन किलोमिटर अंतरवार असलेल्या हॉस्पीटलला सोडण्यासाठी खासगी…
Read More » -
लॉकडाऊन काळात कामावर न आलेल्या ८०० रेल्वे कर्मचाऱ्यांचा मे महिन्याचा पगार नाही
मुंबई : लॉकडाऊन दरम्यान कामावर येऊ न शकलेल्या मुंबई विभागातील रेल्वे कर्मचा्यांना मे महिन्याचा पगार न देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने…
Read More » -
विधान परिषदेवर जाण्यासाठी तीन पक्षांमध्ये चढाओढ
राज्यपाल काय करणार याकडे लक्ष राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर बारा जणांना पाठवण्याची घटिका जवळ येत असताना आता महाविकास आघाडीमधील तिन्ही…
Read More » -
शिवसेनेची टीका अर्थ, तत्त्व आणि मूल्यहीन – फडणवीस
मुंबई : शिवसेना केंद्र सरकारवर करत असलेल्या टीकेला अर्थ नाही, तत्त्व नाही आणि मूल्यही नाही, असे टीका विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र…
Read More » -
कोरोना संकटावर मात करण्यासाठी ठाकरे सरकारचे आणखी एक महत्त्वाचे पाऊल
मुंबई : देशभरासह राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . त्यातही मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत . यापार्श्वभूमीवर कोरोनाविरोधात…
Read More » -
गृहनिर्माण संस्था त्यांच्या जागेत उभारत आहेत कोरोना उपचार सुविधा
मुंबई : गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या क्लबमध्ये कोरोनाच्या उपचाराच्या सोई असलेले केंद्र उभारावे, असे आवाहन खा. गोपाल शेट्टी यांनी केले आहे.…
Read More » -
कोरोना योद्धाचे कर्तव्य निभावण्यासाठी बीएमसी शिक्षकाचा गोंदिया ते मुंबई 3 दिवस बाईकने प्रवास
मुंबई : मुंबई बीएमसी शाळेतील शिक्षक देवेंद्रकुमार नंदेश्वर यांनी कोरोना योद्धाचे कर्तव्य निभावण्यासाठी गोंदिया या मुळगावापासून कर्मभूमी मुंबईत तब्बल तीन…
Read More » -
नुकसानग्रस्त कोकणाच्या मदतीसाठी पवारांच्या मुख्यमंत्र्यांना सूचना
मुंबई : कोकणाच्या किनारपट्टीवर धडकल्या चक्रीवादळामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः कोकणातील फळबागांना आणि शेतीला सर्वात मोठा फटका बसला आहे.…
Read More »