मुंबई
-
राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हटकले; विद्यापिठांच्या अंतिम वर्षांच्या परिक्षेबाबतचा गुंता त्वरित सोडवण्याची केली सुचना
मुंबई: ऐन परिक्षेच्या काळातच भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्याने शाळा, महविद्यालयांच्या परिक्षांवर याचा मोठा परिणाम झाला. त्यातच शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या…
Read More » -
नव्या कर्जाचा लाभ पण कर्जमाफी लांबणीवर
मुंबई : राज्यातील महा विकास आघाडी सरकारने ज्या शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी मिळू शकलेली नाही त्यांना खरीप हंगामासाठी नवे पीककर्ज देण्याचा…
Read More » -
राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वांनीच पश्चिम बंगालच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे – शिवसेना
पण, 1 लाख कोटींचे नुकसान झाले असताना अवघ्या 1 हजार कोटींच्या मदतीवर बंगाल कसा उभा राहील ? मुंबई : एकीकडे…
Read More » -
मुख्यमंत्र्यांना २५ पत्रे पाठवूनही, राज्य सरकारकडून दखल नाही
राज्यपालांनी सरकारला योग्य निर्देश द्यावेत – विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची विनंती मुंबई दि.२२ मे:- राज्यात कोरोनाचे संकट ओढवल्यापासून…
Read More » -
गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचा पुण्यातील गणेश मंडळांचा निर्णय सर्वांसाठी अनुकरणीय
स्तुत्य निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन व आभार मुंबई : पुण्याचं सांस्कृतिक वैभव असलेला सार्वजनिक गणेशोत्सव यंदा साधेपणानं साजरा…
Read More » -
मॉन्ट ब्लँक नावाच्या नकली वेबसाईटपासून सावध राहण्याचे ‘महाराष्ट्र सायबर’चे आवाहन
लॉकडाऊन काळात ४०४ गुन्हे दाखल; २१३ जणांना अटक मुंबई : मॉन्ट ब्लँक (Mont Blanc) नावाच्या नकली वेबसाईटसंदर्भात आर्थिक फसवणुकीच्या अनेक…
Read More » -
‘नवरी नटली’ या गाण्याने घराघरांत पोहचलेले लोककलाकार छगन चौगुले यांचे निधन
लोककलावंत छगनराव चौगुले यांच्या निधनाने महाराष्ट्राचे सांस्कृतिक नुकसान-अमित देशमुख मुंबई : ‘खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली’ या खड्या आवाजातील गाण्याने घराघरांत…
Read More » -
स्थलांतरित मजुरांच्या रेल्वेभाड्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून अतिरिक्त १२ कोटी ४४ लाख
रेल्वेभाड्यापोटी दिली एकूण ६७ कोटी १९ लाख रुपयांची रक्कम मुंबई : स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी सुखरूप जाता यावे यासाठी मुख्यमंत्री…
Read More » -
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचे अभिवादन
राजीव गांधींनी रचलेल्या पायावरच आजचा ‘डिजिटल इंडिया’ भक्कमपणे उभा – उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई, दि. 21 : माजी पंतप्रधान राजीव…
Read More » -
मग भाजपच्या आंदोलनाला का घाबरताय? – आशिष शेलार
मुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून त्यातही महाराष्ट्रातील संख्या सर्वात जास्त आहे. राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात आघाडी सरकार…
Read More »