मुंबई
-
टोळधाड आता विदर्भात; कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
मुंबई :- पाकिस्तानातून राजस्थान आणि मध्यप्रदेश मार्गे आलेल्या टोळधाडीने आता विदर्भात थैमान घातले आहे. नागपूर, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांत…
Read More » -
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांचे राजभवनाला खर्चकपातीचे निर्देश
मुंबई: कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी शासनाकडे अधिक संसाधन उपलब्ध व्हावे या दृष्टीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (दि. २८ मे)…
Read More » -
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवन सदैव प्रेरणादायी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.…
Read More » -
मुंबईतील ‘हॉटेल फॉर्च्युन’मध्ये आग; २५ डॉक्टर बचावले
मेट्रो सिनेमा परिसरात असलेल्या हॉटेल फॉर्च्युनमध्ये आग लागण्याची घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही भीषण आग लागल्याची माहिती मिळतेय. सुदैवानं…
Read More » -
कोरोनाचा ‘रेड झोन’ काय किंवा उष्णतेचा ‘रेड अलर्ट’ काय, ‘घरातच थांबा आणि सुरक्षित रहा’
कोरोनाचा कहर, त्यात तीव्र उष्णतेची ‘लहर’ अशी महाराष्ट्राची अवस्था झाली आहे – शिवसेना मुंबई : नवतपा सुरू झाला आहे. देशात…
Read More » -
राज्यातील सत्ता टिकवणं तुमच्यासाठी संकट; प्रविण दरेकरांचा काँग्रेसवर निशाणा
मुंबई : भाजपा नेते आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे . “राज्यातील सत्ता टिकविणे…
Read More » -
एकास तीन हे तर भित्रे, रडव्यांचे लक्षण – आशिष शेलार
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला महाविकास आघाडीने पत्रकार परिषदेत घेऊन उत्तर दिले. देण्यात…
Read More » -
वनहक्क कायदा दुरुस्ती संदर्भात राज्यपालांची अधिसूचना जारी
जिल्हास्तरीय समितीकडून नामंजूर वनहक्क दाव्यांसंदर्भात विभागीय समितीकडे अपील करता येणार; अधिसूचनेमुळे आदिवासी बांधवांना दिलासा मुंबई: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी…
Read More » -
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रपरिषदेमधील प्रमुख मुद्दे
प्रधानमंत्री गरिब कल्याण याजनेत अन्नधान्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. या तीन महिन्यांत केंद्र सरकारने अन्नधान्य महाराष्ट्राला दिले. गहू :…
Read More » -
लॉकडाऊनच्या काळातही आंबा निर्यातीला मोठे यश; कोकणातील ८ हजार ६४० टन आंब्याची निर्यात
नवी मुंबई : लॉकडाऊनच्या काळात सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा मर्यादित असताना कोकणातील 8 हजार 640 मे.टन आंब्याची निर्यात कृषि विभागामार्फत…
Read More »