मुंबई
-
महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या नियमांत मोठी शिथिलता; सिनेमा हॉल, नाट्यगृहे आणि योगा क्लास सुरू होणार
मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नियमांत टप्प्याटप्प्याने शिथिलता आणण्यात येत आहे. 5 नोव्हेंबरपासून सिनेमा हॉल 50 टक्के आसनक्षमतेवर सुरू…
Read More » -
महाविकास आघाडी सरकारच्या असहिष्णुतेचा खरा चेहरा जगासमोर: आशिष शेलार
मुंबई: रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केलं आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात…
Read More » -
रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक
मुंबई: ‘रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केलं आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात…
Read More » -
भाजपा महाराष्ट्र विकासाच्या झारीतील कमळाचार्य – सचिन सावंत यांची टीका
मुंबई : आरेला पर्याय म्हणून मेट्रो कारशेडसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या कांजूरमार्गच्या जागेवर केंद्राने दावा केला. याबाबत, भाजपावर टीका करताना काँग्रेस…
Read More » -
कांजूरमार्ग कारशेडच्या जागेवरून केंद्र आणि राज्य सरकार आमने-सामने
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा मोठा निर्णय घेतला होता. मात्र आता मेट्रोच्या कारशेडच्या…
Read More » -
शिवसेनेची मनपात बाउंसर्स नियुक्त करण्याची घाई
मुंबई : बीएमसीचे आयुक्त इक्बाल चहल यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत मनपाच्या स्थायी समितीने बाउंसर्स नियुक्त करण्याच्या ३२ कोटी रुपयांच्या…
Read More » -
मुंबई लोकल बाबतीत राजकरण नको, गृहमंत्र्यांनी खडसावले
मुंबई: सध्या राज्यात अनेक विषयांवरून राजकरण सुरु आहे. त्यातील एक विषय म्हणजे मुंबई लोकल. यावर आता राज्याच्या गृहमंत्र्यांनी भाष्य केले…
Read More » -
मेट्रोची क्रेन कोसळून भीषण अपघात, महिलेचा मृत्यू
मुंबई : मुंबईतील अंधेरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मेट्रोच्या कामाला असलेल्या क्रेनचा भीषण अपघात झाला. यात बस स्टॉपवर उभ्या असलेल्या एका…
Read More » -
‘इच्छा असल्यास मार्ग कसा निघतो ते दाखवून देऊ’ मनसेचा ‘ईच्छा तिथे मार्ग’ अभियान
ठाणे : लॉकडाउनमुळे लोकल बंद असल्याने सध्या अनेक चाकरमानी कामावर पोहोचण्यासाठी बस तसंच खासगी वाहनांचा वापर करत आहेत. यामुळे अनेक…
Read More » -
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा डाव असून केंद्रसरकार नेमकं काम कुणासाठी करतंय – छगन भुजबळ
मुंबई: एकीकडे कांद्यावर निर्यात बंदी आणून केंद्रसरकारने अडचणीत आणले आहे आणि दुसरीकडे कोरोना संकटकाळात कांदा उत्पादक अडचणीत सापडला आहे असे…
Read More »