राजकारण
-
देशाच्या राजकारणात अनैसर्गिक युतीची सत्ता जास्त काळ टीकत नाही – फडणवीस
मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू असलेल्या कुरबुऱ्यांवरून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला लक्ष्य केले…
Read More » -
तीन पक्षाचे सरकार त्यामुळे सर्वांना सामान संधी मिळाली पाहिजे
मुंबई : राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली . मात्र आता आघाडी…
Read More » -
अजित पवार काढणार काँग्रेसच्या नाराज आमदारांची समजूत; भेटीसाठी बोलावले
मुंबई : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. मात्र तिन्ही पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला…
Read More » -
शिवसेनेच्या मंत्र्याने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट ; राजकीय चर्चेला उधाण
मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . या परिस्थितीत विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरण्याची एकही संधी सोडली…
Read More » -
राहुल गांधींनी सांगितल्यास आघाडी सरकारमधून बाहेर पडू – विजय वडेट्टीवार
नागपूर : आज काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी अध्यक्ष्यपदाचा राजीनामा देऊ शकतात. मात्र…
Read More » -
महाराष्ट्राने भूमीपुत्रांचा विचार केल्यास सर्वांच्या नजरा तरड्या होतात – शिवसेना
मुंबई : नुकताच मध्यप्रदेशातील शिवराज सिंग सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत भूमिपुत्रांनाच सरकारी नोकऱ्या दिल्या जाणार असल्याची घोषणा केली. तसंच स्थानिक…
Read More » -
बंद करा ती कोरोनाची कॉलर ट्यून ; मनसे नेत्याची मागणी
मुंबई : देशात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. यापार्श्वभूमीवर कोरोना’च्या जनजागृती संदर्भात लावलेली कॉलर ट्यून सतत ऐकून अनेक जण आता…
Read More » -
विरोधकांना टोला लगावत संजय राऊतांचा शायराना अंदाज
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणावरून शिवसेना आणि…
Read More » -
राजू शेट्टी सरड्याप्रमाणे रंग बदलतात; सदाभाऊ खोत यांची टीका
मुंबई : माजी कृषी राज्यमंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यातील…
Read More »