Politics
-
जलयुक्त शिवारची चौकशी म्हणजे महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांच्या श्रमाचीच चौकशी करणार काय? – आशिष शेलार
मुंबई : संपूर्ण राज्यातील शेतकर्यांसाठी संजीवनी म्हणून ठरलेली जलयुक्त शिवार योजना ही जनचळवळ झाली. लोकवर्गणीच्या सहभागातून ही योजना गावागावात पोहचली.…
Read More » -
कारशेड कांजुरमार्गला हलवणे चुकीचे, पुराव्यासह फडणवीसांचा दावा
मुंबई: युती सरकारच्या काळात मुंबईतील आरेमधील प्रस्तावित मेट्रो कारशेड कांजुरमार्ग इथं हलवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यावरून भाजपचे विरोधी…
Read More » -
हिंदुत्वावरून शेलारांचा शिवसेनेला टोमणा
मुंबई: राज्यभरातील मंदिरं उघडा या मागणीसाठी भाजपाने आज राज्यव्यापी आंदोलन केले. अनेक ठिकाणी भाजपाचे नेते व पदाधिकारी आंदोलनात उतरले होते.…
Read More » -
बिहार विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी स्वबळावर लढणार, कोणाशीही युती करणार नाही!
मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बिहारमध्ये शिवसेनेसोबत युती करणार नाही, असे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल…
Read More » -
विठ्ठलाच्या मूर्तीला स्पर्श न करणारे हिंदुत्वाचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी- आशिष शेलार
मुंबई : मिशन बिगेन अंतर्गत आपण लॉकडाऊन हा शब्द कचऱ्याच्या डब्यात टाकणार असल्याची घोषणा केली होती. मात्र आता आपल्याला हिंदुत्वाचा…
Read More » -
समाजकारणासाठी राजकारणात जाण्याचा विचार करेन – अमित ठाकरे
मुंबई : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या घेऊन येणाऱ्यांची वर्दळ वाढली आहे. आणि…
Read More » -
सरकारचे सर्किट ठिकाण्यावर आहे का? आशिष शेलारांचे खडेबोल
मुंबई : मुंबईत अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने भाजप नेते आशिष शेलार यांनी त्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. मुंबईत…
Read More » -
मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा दुर्दैवी – फडणवीस यांची टीका
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा दुर्दैवी निर्णय केवळ अहंकारातून घेतला, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र…
Read More » -
महाराष्ट्राला फडणवीसच मुख्यमंत्री हवेत; उद्या तेच असतील – जे. पी. नड्डा
मुंबई : महाराष्ट्राच्या जनतेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनलेले पाहायचे आहे. शिवसेनेने केलेला धोका भाजपाशी नव्हे, तर महाराष्ट्राच्या जनतेशी झाला आहे.…
Read More » -
ओबीसी संघटना आक्रमक, आज मुंबईपासून तर गोंदियापर्यंत थाळी बजाव आंदोलन
नागपूर : मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी ओबीसी संघटना आक्रमक झाल्या असून या संघटनांनी आज केंद्रीय परिवहन…
Read More »