BJP
-
Politics
एका युवराजला वाचवायला महाराष्ट्रालाच का खोटे ठरवताय?: आशिष शेलार यांचा सवाल
मुंबई: रिपब्लिक न्यूज चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक झाली आणि राज्यात यावरून राजकारण सुरू झालं.…
Read More » -
Agricultural
कृषी कायदा विरोधात आज काँग्रेसची भव्य ट्रॅक्टर रॅली
कोल्हापूर : केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या काळ्या कृषी कायद्या विरोधात आज जिल्हा काँग्रेसच्या वतीने भव्य ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात येत…
Read More » -
Maharashtra Gov
अर्णव गोस्वामींच्या अटकेवर सोनिया गांधी आणि पवारांनी भूमिका स्पष्ट करावी : आशिष शेलार
मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईवर भाजपने महाविकास आघाडीवर…
Read More » -
Politics
महाविकास आघाडी सरकारच्या असहिष्णुतेचा खरा चेहरा जगासमोर: आशिष शेलार
मुंबई: रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केलं आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात…
Read More » -
मुंबई
रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक
मुंबई: ‘रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केलं आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात…
Read More » -
Politics
भाजपा महाराष्ट्र विकासाच्या झारीतील कमळाचार्य – सचिन सावंत यांची टीका
मुंबई : आरेला पर्याय म्हणून मेट्रो कारशेडसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या कांजूरमार्गच्या जागेवर केंद्राने दावा केला. याबाबत, भाजपावर टीका करताना काँग्रेस…
Read More » -
Congress
भाजप शासीत राज्यांमधील महिला व दलित अत्याचाराविरोधात काँग्रेसचा बुधवारी चैत्यभूमीवर एल्गार!
मुंबई: भाजपा सरकारच्या कार्यकाळात महिला व दलित सुरक्षित राहिले नाहीत. त्यांच्यावरील अत्याचारात मोठी वाढ झाली असून गुन्हेगारांना शासन करण्याऐवजी भाजपा…
Read More » -
Politics
महाजनांच्या बालेकिल्ल्यात खडसेंकडून सुरुंग; भाजपचे २०० कार्यकर्ते राष्ट्रवादीत
जळगाव :- ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांनी भाजपला आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली…
Read More » -
Politics
‘आई जेऊ घालिना आणि बाप भीक मागू देईना’ ; शिवसेनेचा भाजपवर हल्ला
मुंबई: मुंबई मेट्रोच्या नव्या प्रकल्पासाठी आरे कॉलनी ऐवजी कांजूरमार्गमध्ये कारशेड उभारण्याचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं नुकताच घेतला होता. मात्र,…
Read More »