FInal Exams
-
Maharashtra Gov
एमडी/एमएस अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी धोरण आखले जात आहेत; राज्य सरकारची न्यायालयाला माहिती
मुंबई : पदव्युत्तर एमडी / एमएस विषयांच्या अंतिम वर्षाची परीक्षा घेण्यासाठी धोरण आखत असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाला राज्य सरकारने…
Read More » -
मुंबई
आधी घोषणा, मग गृहपाठ.. असे का झाले?, आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांना विचारणा
मुंबई : सध्या अंतिम वर्षांच्या परीक्षेवरून सरकार आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना सरासरी गूण…
Read More » -
Maharashtra Gov
महाराष्ट्रातील एटीकेटी असलेल्या 40% विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त होऊ देणार नाही – भाजपा नेते, माजी शिक्षण मंत्री आमदार, अँड आशिष शेलार
मुंबई, दि. 11 जून: 11 अकृषी विद्यापीठात यावर्षी अंतिम वर्षासाठी 8 लाख 74 हजार 890 विद्यार्थी असून यापैकी एटीकेटी असलेले…
Read More » -
Maharashtra Gov
सरासरी गुण देण्याचा निर्णय सर्वसमावेशक विचार करुन घेतला का? तरुणांच्या माथी “जळीत बीए” प्रमाणे “कोरोना ग्रॅज्युएट” बिरुदावली लागणार का?
भाजपा नेते, माजी शिक्षणमंत्री आमदार अँड आशिष शेलार यांनी घेतली विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राज्यपालांची भेट मुंबई, दि. 2 जून: सरासरी गुण…
Read More » -
मुंबई
आम्हाला “कोरोना ग्रॅज्युएट” तर संबोधले जाणार नाही ना? ATKT असलेल्या 40 टक्के विद्यार्थ्यांना नापास करणार का?
पदवी अंतिम वर्षे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्षवेधीत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र मुंबई, दि. 1 जून: आम्हाला…
Read More » -
Maharashtra Gov
विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असाच अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत निर्णय – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भातील विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही…
Read More » -
Featured
राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हटकले; विद्यापिठांच्या अंतिम वर्षांच्या परिक्षेबाबतचा गुंता त्वरित सोडवण्याची केली सुचना
मुंबई: ऐन परिक्षेच्या काळातच भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्याने शाळा, महविद्यालयांच्या परिक्षांवर याचा मोठा परिणाम झाला. त्यातच शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या…
Read More »