maharashtra
-
Politics
महाविकास आघाडी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी – चंद्रकांत पाटील
अमरावती : राज्यात पुराचं मोठं संकट आलं. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. कोरोना महामारीत केंद्र सरकारने देशातील नागरिकांसाठी अनेक…
Read More » -
Indian Railway
केंद्र सरकार महाराष्ट्राला दाबाण्याचा प्रयत्न करत आहे
रेल्वे सुरु करण्यावरुन आघाडी सरकारकडून प्रतिक्रिया! मुंबई: एकीकडे मुंबईकर अद्यापही लोकल सेवा सुरु होण्याच्या प्रतिक्षेत असताना पश्चिम बंगालमध्ये उपनगरीय रेल्वे…
Read More » -
Maharashtra Gov
कोरोनामुळे यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत?
मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील अनेक महत्वाच्या बैठका, कार्यक्रम, सण, उत्सव नेहमीप्रमाणे होऊ शकलेले नाहीत. याच पार्श्वभूमीवर यंदा विधिमंडळाचे…
Read More » -
Festival (फेस्टिव्हल)
नागरिकांनी फटाके फोडण्याचे टाळावे, दिवाळीसाठी राज्य सरकारकडून गाईडलाईन जारी
मुंबई : राज्यात कोरोनाचा आलेख खाली येत असतानाच राज्य शासनाची चिंता दिवाळीमुळे वाढली आहे. लोकांची गर्दी वाढेल आणि एकत्र येणंही…
Read More » -
Maharashtra Gov
मास्क नाही-प्रवेश नाही यासह सर्व नियमांचे काटेकोर पालन करून नाट्यप्रयोग करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : नाटकांसाठी आता सरकारने तिसरी घंटा वाजविली आहे, मात्र कोरोनाची भीती अद्याप गेलेली नाही हे लक्षात घेऊन निश्चित केलेल्या…
Read More » -
Festival (फेस्टिव्हल)
कोरोना, सॅनिटायजर त्यात फटाके त्यामुळे यंदाची दिवाळी फटाक्याविना?
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायजर आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी सरकार नागरिकांना उद्युक्त करत आहे. त्यातच आता लवकरच दिवाळसण…
Read More » -
Maharashtra Gov
बेस्टच्या सेवेत असलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांना दररोज २२५ रूपये भोजनभत्ता देणार
मुंबई: बेस्ट सेवेत असलेल्या सर्व एस.टी. कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार दररोज २२५ रुपये भोजनभत्ता देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री व…
Read More » -
Politics
एका युवराजला वाचवायला महाराष्ट्रालाच का खोटे ठरवताय?: आशिष शेलार यांचा सवाल
मुंबई: रिपब्लिक न्यूज चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक झाली आणि राज्यात यावरून राजकारण सुरू झालं.…
Read More » -
Maharashtra Gov
नोव्हेंबर अखेरपर्यंत महाराष्ट्र पूर्ववत होणार – विजय वडेट्टीवार
मुंबई: कोरोनामुळे जाहीर झालेला लॉकडाउन ठाकरे सरकार टप्प्याटप्प्याने शिथील करत आहे. राज्यात सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरु असून अनेक गोष्टींवरील निर्बंध…
Read More » -
मुंबई
अलिबाग कोर्टाकडून अर्णब गोस्वामींना दिलासा, पोलिसांची मागणी फेटाळली
अलिबाग: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर…
Read More »