-
Sports
IPL पूर्वी सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला मोठा धक्का, स्पर्धे बाहेर
आयपीएलच्या १४व्या हंगामासाठी या महिन्यात मिनी लिलाव होणार आहे. या लिलावातील सर्वात चर्चेतील नाव म्हणजे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा…
Read More » -
Sports
संजय बांगरना मोठी जबाबदारी, आयपीएल टीमच्या बॅटिंग सल्लागारपदी नियुक्ती
आयपीएलच्या १४व्या हंगामासाठी मिनी लिलाव १८ फेब्रवारी रोजी होणार आहे. गेल्यावेळी स्पर्धा करोना व्हायरसमुळे देशाबाहेर झाली होती. पण यावेळी भारतात…
Read More » -
Environment
पुण्यात २, ६४९ टन वैद्यकीय कचरा ! कोरोना काळात वाढल्याची शक्यता
पुणे: शहरात आतापर्यंत २,६४९ टन जैव वैद्यकीय कचर्याची निर्मिती झाली असून , त्यापैकी एक हजार ७५ टन कचरा हा केवळ…
Read More » -
Health & Fitness
अतिविचार टाळण्यासाठी करा ‘ हे’ उपाय
आपण नेहमीच विचारांच्या जाळ्यात अडकलेलो असतो. एखादी घटना आपल्या सोबत घडते आणि आपण त्याबाबत विचार करायला लागतो. तोच विचार कधी…
Read More » -
Featured
INS ‘विराट’ला मोडीत काढण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी
जगातील सर्वाधिक काळ सेवा दिलेली आणि भारतीय नौदलातून निवृत्त झालेली नौका ‘आयएनएस विराट’संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. तो…
Read More » -
Health & Fitness
१ मार्च पासून कोरोना लसीकरणाच्या ३ऱ्या टप्प्यास सुरुवात!
मुंबई: कोरोना लसीकरणाचा पहिला आणि दुसरा टप्पा हा आता जवळपास पूर्ण होत येत असतानाचा कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मार्च…
Read More » -
Health & Fitness
राज्यात कोरोनाचे ३४,००० ॲक्टिव रुग्ण ; रिकवरी रेट ९५ टक्क्यांपर्यंत !
मुंबई: राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही ३५,००० एवढी खाली उतरली असून रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे ९५.७४ टक्क्यांपर्यंत आले…
Read More » -
मुंबई
वर्सोवातील गॅस सिलेंडरच्या गोदामाला लागली आग !
मुंबई: वर्सोवा येथील ॻॅस सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी…
Read More » -
Sports
चेन्नईतील पराभवाने अख्ख समीकरण बदललं; भारताला टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठायची असेल तर…
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला चेन्नई कसोटी सामन्यात इंग्लंडकडून मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागंलं. या पराभवासाह भारतीय संघानं आयसीसीच्या कसोटी…
Read More » -
Agricultural
राज्यातील शेतकर्यांना पंजाबराव देशमुख योजने अंतर्गत ३ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज!
मुंबई: महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी कर्ज देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे . राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे.…
Read More »