शहर
-
राज्यातील अतिवृष्टी, पूर बाधितांना १० किलो तांदूळ, १० किलो गहू, ५ लिटर केरोसीन मोफत मिळणार
राज्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात कुटुंबे निराधार होत आहेत. अशा आपत्कालीन परिस्थितीत तातडीने अन्नधान्याची मदत व्हावी यासाठी शासनामार्फत…
Read More » -
महिलांसाठी स्वच्छतागृहे उपलब्ध करुन देण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
मुंबईतील “राईट टू पी” अंतर्गत मुंबई महानगरपालिका आणि म्हाडा यांनी समन्वयाने महिलांना सर्व सोयीने युक्त अशी स्वच्छतागृहे उपलब्ध करुन देण्यासाठी…
Read More » -
दिवा व आयरे, पलावा, भोपर तसेच कल्याण ग्रामीण येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या पूरग्रस्तांना मिळणार प्रत्येकी १५ हजार रुपये आर्थिक मदत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी – कल्याण ग्रामीण आमदार सुभाष भोईर यांच्या मागणीला यश
अतिवृष्टीमुळे झालेल्या पूरग्रस्तांना मिळणार प्रत्येकी १५ हजार रुपये आर्थिक मदत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मंत्रिमंडळ…
Read More » -
मिरा-भाईंदर-वसई-विरार परिसरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची निर्मिती
मिरा-भाईंदर-वसई-विरार परिसरातील वाढत्या लोकसंख्येला पुरेशा प्रमाणात सुरक्षितता देण्यासह कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी या परिसरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्माण करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता…
Read More » -
कल्याण ते तळोजा या मेट्रो मार्गाची एमएमआरडीएमार्फत अंमलबजावणी
कल्याण ते तळोजा या मेट्रो मार्गाच्या (मुंबई मेट्रो मार्ग 12) सविस्तर प्रकल्प अहवालास तसेच या प्रकल्पाची मुंबई महानगर प्रदेश विकास…
Read More » -
कोल्हापूर मनपा हद्दीतील पंचगंगा नदीच्या पूररेषेची शास्त्रीय पद्धतीने आखणी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील पंचगंगा नदीच्या पूर रेषेची शास्त्रीय पद्धतीने आखणी करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पंचगंगा नदीच्या…
Read More » -
एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा तडकाफडकी राजीनामा
एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. ४ जुलै रोजी त्यांनी राजीनामा दिला आहे. तो अद्याप स्वीकारला गेलेला…
Read More » -
जन आशीर्वाद यात्रा कोणत्याही पदासाठी नाही, मला महाराष्ट्र घडवायचा आहे : आदित्य ठाकरे
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आज जळगाव जिल्ह्यातून सुरुवात झाली. या यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे जनतेशी संपर्क साधण्याचा…
Read More » -
मुंबईतील धोकादायक इमारतींच्या क्लस्टर पद्धतीने पुनर्विकासासाठी कायदा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
डोंगरी येथील इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील धोकादायक इमारतींबाबत आढावा बैठक घेतली. मुंबईतील ज्या इमारती मोडकळीस…
Read More » -
अंतर्गत जलवाहतुकीच्या पहिला टप्प्याची अंमलबजावणी ऑक्टोबरपर्यंत सुरू करा – केंद्रीय जलवाहतूक राज्यमंत्री मनसुख मांडविया
ठाणे : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातंर्गत ठाणे, वसई – विरार, मीरा – भाईंदर, कल्याण – डोंबिवली या शहरांना जोडणा-या…
Read More »