शिक्षण
-
महाराष्ट्रातील एटीकेटी असलेल्या 40% विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त होऊ देणार नाही – भाजपा नेते, माजी शिक्षण मंत्री आमदार, अँड आशिष शेलार
मुंबई, दि. 11 जून: 11 अकृषी विद्यापीठात यावर्षी अंतिम वर्षासाठी 8 लाख 74 हजार 890 विद्यार्थी असून यापैकी एटीकेटी असलेले…
Read More » -
विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षेची काळजी घेऊन शाळांबाबत लवकरच निर्णय घेऊ : अजित पवार
पुणे: विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता जपून व निश्चित कार्यपद्धती ठरवून शाळा कशा व केव्हा सुरू करता येतील, याचा निर्णय लवकरच घेऊ.…
Read More » -
दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करा; सरकारची सीबीएसई आणि आयसीएसईला विनंती
मुंबई :- सीबीएसई आणि आयसीएसईने दहावी-बारावीच्या नियोजित परीक्षा घेऊ नये. विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकला किंवा त्यांच्या वर्षभरातील अंतरिम परीक्षांच्या गुणांची…
Read More » -
फी माफी : खासगी शाळा म्हणतात फी शिवाय ऑनलाईन शाळा चालवणेही कठीण
मुंबई : यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत. तसेच पूढचे सत्र केव्हा सुरू होणार यासंबंधी अद्याप काहीही स्पष्ट नाही. त्यामुळे…
Read More » -
आशिष शेलारांनी मानले संजय राऊतांचे आभार, म्हणाले ‘हीच ती वेळ’
मुंबई : करोनामुळे देशासह महाराष्ट्रासह मोठी संकटकालीन परिस्थिती उद्भवली आहे. मागील दोन महिन्यांपासून जनजीवन ठप्प झाले असून, लोकांना अडचणींचा सामना…
Read More » -
सरासरी गुण देण्याचा निर्णय सर्वसमावेशक विचार करुन घेतला का? तरुणांच्या माथी “जळीत बीए” प्रमाणे “कोरोना ग्रॅज्युएट” बिरुदावली लागणार का?
भाजपा नेते, माजी शिक्षणमंत्री आमदार अँड आशिष शेलार यांनी घेतली विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राज्यपालांची भेट मुंबई, दि. 2 जून: सरासरी गुण…
Read More » -
चालू शैक्षणिक वर्षांपासून मराठीची सक्ती; अन्यथा कारवाई करणार : वर्षा गायकवाड
मुंबई : राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये यावर्षी इयत्ता पहिली आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी हा विषय सक्तीचा करण्यात येणार…
Read More » -
आम्हाला “कोरोना ग्रॅज्युएट” तर संबोधले जाणार नाही ना? ATKT असलेल्या 40 टक्के विद्यार्थ्यांना नापास करणार का?
पदवी अंतिम वर्षे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्षवेधीत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र मुंबई, दि. 1 जून: आम्हाला…
Read More » -
दूरदर्शन आणि आकाशवाणी देणार विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे
मुंबई : कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यातच महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मात्र, किती दिवस टाळेबंदी ठेवायची, आर्थिक…
Read More » -
विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असाच अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत निर्णय – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भातील विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही…
Read More »