शिक्षण
-
दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 95.30 टक्के : यंदाही मुलींची बाजी
कोल्हापूर : दहावी एसएससी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर बुधवारी सकाळी झाला . राज्याचा निकाल 95.30 टक्के लागला आहे. यंदाही कोकण…
Read More » -
ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयावर पंकजा मुंडेंचा आक्षेप
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या ह्या राज्य शासनाच्या धोरणानुसार १५ टक्के मर्यादेपर्यंत करण्याचा निर्णय…
Read More » -
सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर
मुंबई :- देशात कोरोनाचे थैमान असताना दुसरीकडे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE) इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. सीबीएसई दहावीत…
Read More » -
विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी काळजी करण्याचे कारण नाही ; गुणपत्रिकेवर कोविड – 19 चा शिक्का नसेल – कृषी मंत्री दादा भुसे
मुंबई :- कृषी विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या गुणपत्रिका किंवा सर्टिफिकेटवर कोव्हिड-19 असा शिक्का नसेल किंवा कुठेही तसा उल्लेख नसेल, अशी…
Read More » -
शिक्षक तसेच अशा शाळांच्या कृती समितीने अनुदानाच्या मागणीसाठी सातत्याने आंदोलन केले
कोल्हापूर : शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान मंजूर करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. मात्र त्यासाठी पात्र शाळांची फेर बिंदू नामावली तपासणी…
Read More » -
एमडी/एमएस अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी धोरण आखले जात आहेत; राज्य सरकारची न्यायालयाला माहिती
मुंबई : पदव्युत्तर एमडी / एमएस विषयांच्या अंतिम वर्षाची परीक्षा घेण्यासाठी धोरण आखत असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाला राज्य सरकारने…
Read More » -
परीक्षांबाबत सरकारचे धोरण पळ काढू आणि वेळ काढू – आशिष शेलार
मुंबई :- पदवी परीक्षांबाबत सुरू असलेल्या वादात भारतीय जनता पार्टीचे नेते आशिष शेलार यांनी सरकारच्या पदवी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर…
Read More » -
आधी घोषणा, मग गृहपाठ.. असे का झाले?, आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांना विचारणा
मुंबई : सध्या अंतिम वर्षांच्या परीक्षेवरून सरकार आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना सरासरी गूण…
Read More »