Agricultural
-
महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाला कायद्याचे बळ; महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 मंजूर
मुंबई : राज्यातील महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख, अधिकार आणि आर्थिक सक्षमीकरण देण्याच्या दिशेने महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र…
Read More » -
महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेत मोठा बदल; आता शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
मुंबई : राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीची मर्यादा 50 हजार रुपयांवरून थेट…
Read More » -
1 जुलैलाच ‘महाराष्ट्र कृषी दिन’ का साजरा करतात? जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि वसंतराव नाईक यांचे कृषी क्षेत्रातील योगदान
Krishi Din 2026 : महाराष्ट्र हा देशातील अग्रगण्य कृषिप्रधान राज्यांपैकी एक आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेत शेतीचा मोठा वाटा असून लाखो शेतकऱ्यांचा…
Read More » -
Satyamev Jayate Farmer Cup 2026 : महाराष्ट्रात 5 लाख शेतकऱ्यांना सामूहिक शेतीशी जोडणार; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
Satyamev Jayate Farmer Cup 2026 : राज्यातील शेती अधिक सक्षम, आधुनिक आणि फायदेशीर करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सत्यमेव…
Read More » -
Farmers Loan Waiver : 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! जुलैपासून सुरू होणार कर्जमाफीची प्रक्रिया
Farmers Loan Waiver : राज्यातील लाखो शेतकरी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ ची आतुरतेने वाट पाहत होते. याच…
Read More » -
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! 30 जूनपूर्वी कर्जमाफीची अंमलबजावणी; 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ
राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी वेगाने सुरू असून 30 जूनपूर्वी…
Read More » -
शेतकरी आंदोलनाला १०० दिवस पूर्ण, आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार
नवी दिल्ली: दिल्लीतल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला आज शंभर दिवस पूर्ण झाले. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या…
Read More » -
शेतकऱ्यांचे आज रेलरोको आंदोलन
दिल्ली: शेतकरी संघटनांनी तीन वादग्रस्त शेती कायद्याविरोधात केलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून गुरुवारी चार तास देशव्यापी ‘रेल रोको’ हा कार्यक्रम होणार…
Read More » -
राज्यातील शेतकर्यांना पंजाबराव देशमुख योजने अंतर्गत ३ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज!
मुंबई: महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी कर्ज देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे . राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे.…
Read More » -
शेतकरी आंदोलनामुळे होतेय व्यापार्यांचे नुकसान! कॅटचे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांचा दावा
मुंबई: दिल्लीत शेतकरी कायद्या विरोधातील आंदोलनाला आता ७० पेक्षा जास्त दिवस उलटून गेले आहेत.यामुळे भारतातील इतर उद्योगांना याचा फटका सहन…
Read More »