Maharashtra Gov
-
गणेशोत्सवासाठी कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ – सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
मुंबई दि २६ – गणेशोत्सवासाठी मुंबई – कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना ३० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०१९ पर्यंत टोल…
Read More » -
कांदळवनातील ८ हजार टन कचऱ्याचे संकलन ११.०३ कि.मी चा समुद्र आणि खाडी किनारा झाला स्वच्छ !- सुधीर मुनगंटीवार
मुंबई दि. २५: कांदळवन क्षेत्रात २५ हजार लोकांच्या सहभागातून ८ हजार टन कचऱ्याचे संकलन करण्यात आल्याने ११.०३ कि.मी चा समुद्र आणि…
Read More » -
एसटी बसच्या चालकपदी महिलांची निवड हे सामाजिकदृष्ट्या मोठे क्रांतिकारी पाऊल – माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील
पुणे, दि २३: महिला रिक्षा चालवतात, कार चालवतात, काही महिला मिनी स्कूलबसही चालवतात, पण मोठी अवजड बस चालवताना महिला सहसा…
Read More » -
वांद्रे स्टेशनच्या पोस्ट पाकिटाचे अभिनेते शाहरुख खान यांच्या हस्ते अनावरण
मुंबई दि. 23 आँगस्ट युनेस्कोने जागतिक हेरिटेज म्हणून दर्जा दिलेल्या जुन्या कौलारू छपराच्या टुमदार वांद्रे रेल्वे स्टेशनच्या सन्मानार्थ शालेय शिक्षण…
Read More » -
धनंजय मुंडेचा गब्बर झालेल्या पिकविमा कंपन्यांवरून सरकारला टोला
नांदेड – दिनांक २१ एकी कडे सरकार शेतकऱ्यांना त्रास देतंय आणि तिकडे पिकविमा कंपन्या गब्बर होत आहेत. जिथं सोयाबीन पिक…
Read More » -
तुम्ही पाच वर्षांत चांगलं काम केलं तर यात्रा कशासाठी – अजित पवार
वाशिम दि. २० ऑगस्ट -तुम्ही पाच वर्षात चांगलं काम केलं असेल तर यात्रा कशासाठी काढता असा सवाल करतानाच हे सरकारचे…
Read More » -
पूरपश्चात उपाययोजनांसाठी यंत्रणांची प्रयत्नांची शिकस्त – विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे – सांगली नगरवाचनालयासाठी 5 लाख रूपयांची मदत – अंकली हे गाव दत्तक घेणार
पूरपश्चात उपाययोजनांसाठी यंत्रणांची प्रयत्नांची शिकस्त – विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे – सांगली नगरवाचनालयासाठी 5 लाख रूपयांची मदत – अंकली…
Read More » -
पुरग्रस्त भागात एक हेक्टरपर्यंत पीक कर्ज माफ – मुख्यमंत्र्यांची घोषणा
पुरग्रस्त भागात एक हेक्टरपर्यंत पीक कर्ज माफ – मुख्यमंत्र्यांची घोषणा बाधीत कुटुंबांना तीन महीने गहू आणि तांदूळ मोफत वाटप तात्पुरत्या…
Read More » -
मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा दर्जा’ मिळावा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी पत्राद्वारे केली विनंती
मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा दर्जा’ मिळावा यासाठी राज्यमंत्री यांचे थेट पंतप्रधानांना पत्र – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उच्च व तंत्रशिक्षण,…
Read More » -
महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी सांसद आदर्श गाव योजने अंतर्गत त्यांचा मतदारसंघ सोडून इतर मतदारसंघातील अथवा जिल्ह्यातील एक गाव दत्तक घ्यावे – शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत केली मागणी
यावर्षी महाराष्ट्र राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुरपरिस्थिती निर्माण होऊन अनेक गावांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या गावांना या परिस्थितीतून पूर्वपदापर्यंत…
Read More »