Maharashtra Gov
-
नवनियुक्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत
नवनियुक्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आज येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर श्री.…
Read More » -
ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभांना उपस्थित राहण्यासाठी आयुक्त महोदयांना निर्देश द्या! ठाणे – महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
प्रति, आदरणीय ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री-महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई. यांसी, सस्नेह नमस्कार | विषय :- ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभांना उपस्थित…
Read More » -
महाराष्ट्रात ५१ हजारांहून अधिक रास्त भाव दुकाने; देशात दुसरा क्रमांक
सार्वजनिक वितरण व्यवस्थेला सक्षम करण्यामध्ये रास्त भाव दुकानांचा मोठा हातभार असून महाराष्ट्रात 51 हजार 922 अशी दुकाने कार्यरत आहेत. यापैकी…
Read More » -
चारा छावण्यांना तात्काळ मुदतवाढ द्या, अन्यथा महाजनादेश यात्रा अडवू – नाना पटोले
पोळा हा शेतक-यांचा सर्वात मोठा सण आहे. पण दुर्देवाने राज्याच्या काही भागात भीषण दुष्काळी परिस्थीती आहे. मराठवाड्यातल्या शेतक-यांवर तर चारा…
Read More » -
तेरा कोटी वृक्षलागवडीला “लिम्का बूक ऑफ रेकॉर्डचे” प्रमाणपत्र
मुंबई दि. ३०: राज्यात होत असलेल्या वृक्षलागवडीची सलग तिसऱ्यांदा लिम्का बूक ऑफ रेकॉर्डने नोंद घेतली असून नुकतेच मागील वर्षी २०१८ मध्ये झालेल्या तेरा…
Read More » -
मुख्यमंत्र्यांनी पदाचा दुरुपयोग केला, ‘ईडी’ ने याबाबत निष्पक्ष चौकशी करावी – नाना पटोले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अॅक्सिस बँकेला फायदा पोहोचवून आपल्या पत्नीची पदोन्नती केली असल्याचे एका सामाजिक कार्यकर्त्याने सक्तवसुली संचालनालया (ईडी) कडे…
Read More » -
राज्याच्या वन विभागाला 3 हजार 844 कोटींचा कॅम्पा निधी ! सीएसआरचा 0.25 टक्के निधी वनक्षेत्रासाठी अनिवार्य करावा – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार
राज्याच्या वन विभागाला 3 हजार 844 कोटींचा कॅम्पा निधी ! सीएसआरचा 0.25 टक्के निधी वनक्षेत्रासाठी अनिवार्य करावा – वन मंत्री…
Read More » -
शिक्षक भरतीच्या मागणीला यश
27 ऑगस्ट 2019 – शिक्षकांच्या पगार आणि भत्त्यांना नख लावणारी 4 जुलै 2019 ची शालेय शिक्षण विभागाची अधिसूचना अखेर सरकारने…
Read More » -
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी गुणवत्तापूर्वक बियाणे महत्वाचे – कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे
मुंबई, दि. 27 : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी गुणवत्तापूर्वक बियाणे महत्वाचे आहे. यासाठी उत्पादक कंपन्यांवर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महत्वाची जबाबदारी असल्याचे,…
Read More » -
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या संकेतस्थळाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले.
भारत हा विविध धर्म, जाती, जमाती व अनेक भाषांचा देश आहे. समाजातील विविधता व सर्व जाती, जमातींची सांस्कृतीक पंरपरा कायम…
Read More »