जिल्हा परिषद
-
पावसामुळे परीक्षा न देता आलेल्या विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षा होणार – शालेय शिक्षणमंत्री ॲड. आशिष शेलार
आपत्कालीन परिस्थितीत शाळांना सुट्टी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना – शालेय शिक्षणमंत्री ॲड. आशिष शेलार यांचा निर्णय राज्यात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रमाणात…
Read More » -
जिल्हा यंत्रणांनी एकत्रितपणे साथीच्या आजारांचा प्रतिबंध करण्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
राज्यात स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, मलेरिया, लेप्टो यांसारख्या साथीच्या रोगांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून प्रत्येक रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे.…
Read More » -
“चूलमुक्त – धूरमुक्त” महाराष्ट्रासाठी राज्य शासनाकडून गॅस जोडण्या देणार
चूलमुक्त धूरमुक्त महाराष्ट्र या घोषणेंतर्गत राज्यातील बिगरगॅस जोडणी धारकांना राज्य शासनाकडून गॅस जोडण्या वितरित करण्यासाठी विशेष योजना राबविण्याचा निर्णय राज्य…
Read More » -
राज्यात ८९० डॉक्टरांची भरती
आरोग्य विभागात मनुष्यबळ वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात असून याद्वारे अनेक वर्षांचा हा प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यात आला आहे. राज्याच्या ग्रामीण…
Read More » -
कोल्हापूर मनपा हद्दीतील पंचगंगा नदीच्या पूररेषेची शास्त्रीय पद्धतीने आखणी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील पंचगंगा नदीच्या पूर रेषेची शास्त्रीय पद्धतीने आखणी करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पंचगंगा नदीच्या…
Read More » -
कन्या वन समृद्धी योजनेंतर्गत लेकींच्या नावानं लागणार २१ लाख झाडं
शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली तर तिच्या जन्माचे स्वागत म्हणून तिच्या नावाने शेतात, शेतबांधावर १० वृक्षांची लागवड करण्याचा संस्कार वन…
Read More » -
अतिसारामुळे बालकांचे मृत्यू रोखण्यासाठी २० लाख बालकांना मोफत रोटाव्हायरस लस – आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे
अतिसारामुळे होणाऱ्या बालकांमधील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी रोटा व्हायरस प्रतिबंधक लसीकरणाचा राज्यस्तरीय शुभारंभ आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते येथे आज…
Read More » -
विद्यार्थ्यांना शाळा दूर असल्यास मिळणार वाहतूक भत्ता
शालेय विद्यार्थ्यांना आता घरापासून दूर शाळेत जाण्यासाठी वाहतूक भत्ता दिला जाणार आहे. मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत…
Read More » -
गावोगावी महिला देणार आर्थिक साक्षरतेचे धडे
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील उमेदच्या बचतगट महिलांना प्रशिक्षण ग्रामीण भागातील कुटुंबामध्ये आर्थिक निरक्षरता दूर व्हावी, बँकेचे आर्थिक व्यवहार, आर्थिक बचती…
Read More »