राजकारण
-
महाराष्ट्र सरकार उत्तर द्या! मुंबई पोलिसांनी 50 दिवसांत काय केले – बिहार डीजीपी
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी बिहारच्या पोलिस महासंचालकांनी मुंबई पोलिसांच्या कामावर संशय व्यक्त करत महाराष्ट्र सरकारला प्रश्नांच्या…
Read More » -
खासदार अमर सिंह यांचं निधन
६४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास राज्यसभेचे खासदार अमर सिंह यांचं निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर सिंगापूरमध्ये उपचार…
Read More » -
कोरोनाच्या नावाखाली महाविकासआघाडी सरकारचा भ्रष्टाचार : चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप
मुंबई : देशभरासह राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदीवस वाढतच चालले आहे . या पार्श्वभूमीवर राज्यात चांगलंच राजकारण तापल्याचे दिसत आहे. भाजपा…
Read More » -
भाजप नेत्यांनाही विश्वासात घेऊ; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
पुणे : पुण्यात कोरोनाचे वाढत असलेले रुग्ण चिंता व्यक्त करणारे आहेत. पुण्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याची ओरड विरोधकांकडून होत होती.…
Read More » -
पुण्यावर अजितदादांचे लक्ष, काळजी करू नका ! – उद्धव ठाकरे
मुंबई : पुण्यातील परिस्थितीवर अजितदादा खूप बारकाईने लक्ष ठेवून काम करत आहेत. काळजी करण्याचे काही कारण नाही, असे मत मुख्यमंत्री…
Read More » -
राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेनेला पुन्हा दणका; पाच नगरसेवक फोडले
मुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी धर्म…
Read More » -
मोदींवर टीका करणे टाळा , काँग्रेस सांभाळा ; शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसमधील त्यांचे अनुभव व्यक्त केले. ते म्हणाले, काँग्रेससाठी गांधीवाद एक मजबूत…
Read More » -
काहीही झाले की केंद्र सरकार विरोधात बोलायचे; राज्यातील मंत्र्यांनी बंद करावे – फडणवीस
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे मंत्री सतत केंद्रातील मोदी सरकारवर टीका करतात, हे बंद करा असा सल्ला विरोधी पक्षनेते…
Read More » -
पवारांकडून कान टोचणी आणि मुख्यमंत्र्यांच्या पुणे दौऱ्यात वृत्त
मुंबई : लॉकडाऊन आणि कोरोनाची भीती यामुळे लॉकडाऊनच्या पहिले तीन महीने सामान्य नागरिक ते मंत्री राजकीय नेते सर्वांनीच लॉकडाऊनचे काटेकोरपणे…
Read More »