राजकारण
-
हिंदुस्तानी मुसलमानांसाठी भारतासारखा देश, हिंदूंसारखे मित्र आणि मोदी सारखा नेता मिळू शकत नाही : शाहनवाज हुसैन
पूरग्रस्तांच्या पाठी सर्व देश, सर्व समाज उभा आहे यात मुस्लिम समाज कुठेही मागे राहणार नाही, तर कोल्हापूर , सांगली, सातारा…
Read More » -
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संयुक्त विद्यमाने १०० डॉक्टरांचे वैद्यकीय मदत पथक रविवार दिनांक ११ ऑगस्ट रोजी पूरग्रस्त सांगली – कोल्हापूरकडे रवाना
ठाणे शहर आणि जिल्ह्यातील विविध डॉक्टर संघटना, ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष खा. डॉ. श्रीकांत शिंदे…
Read More » -
पूरग्रस्त भागांत शंभर टक्के कर्जमाफी करा, शरद पवारांची मागणी – राष्ट्रवादी एक महिन्याचा पगार देणार
‘राज्यात पूर परिस्थितीमुळे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने पाणी ओसरल्यानंतर तातडीने नुकसानीचे पंचनामे करून भरपाईचे मोजमाप करावे आणि शेती…
Read More » -
दिवा व आयरे, पलावा, भोपर तसेच कल्याण ग्रामीण येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या पूरग्रस्तांना मिळणार प्रत्येकी १५ हजार रुपये आर्थिक मदत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी – कल्याण ग्रामीण आमदार सुभाष भोईर यांच्या मागणीला यश
अतिवृष्टीमुळे झालेल्या पूरग्रस्तांना मिळणार प्रत्येकी १५ हजार रुपये आर्थिक मदत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मंत्रिमंडळ…
Read More » -
जम्मू – काश्मीर बाबतचे ३७० आणि ३५ (अ) कलम हटविण्याच्या निर्णयाबद्दल ठाण्यात शिवसैनिकांचा जल्लोष
वंदनीय हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयीजी यांनी पाहिलेले स्वप्न साकारत जम्मू – काश्मीर बाबतचे…
Read More » -
काश्मीर भारताचा अविभाज्य अंग, कलम ३७० हद्दपार
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत जम्मू आणि काश्मीरच्या विषयावर निवेदन करताना जम्मू – काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याची शिफारस…
Read More » -
“हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी जी यांचं एक मोठं स्वप्न पूर्ण झालं, याचा आनंद होत आहे.” – उद्धव ठाकरे
जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याची शिफारस मोदी सरकारने केली आहे. त्यानंतर देशभरातून या निर्णयाचे स्वागत केले…
Read More » -
ही फक्त मोटारसायकल नाही तर बेरोजगाराला आत्मनिर्भर करणारे वाहन; राज्य अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष – हाजी अरफात शेख
ही फक्त मोटारसायकल नाही तर बेरोजगाराला आत्मनिर्भर करणारे वाहन – हाजी अरफात शेख मुंबई-नवभारतीय शिववाहतुक संघटनेच्यावतीने देण्यात आलेली मोटारसायकल ही…
Read More » -
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट हटवा : २१ ऑगस्टला मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा
ईव्हीएमविरोधात विरोधकांचा एल्गार, २१ ऑगस्टला मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा ईव्हीएम-व्हीव्हीपॅट हटवा, लोकशाही वाचवा असं म्हणत राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी आज मुंबईत…
Read More » -
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एकल वापर प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, वापर, वितरण, विक्री किंवा व्यापार यावर पूर्ण बंदी घालण्याचे उद्दीष्ट साध्य करण्याकरिता खाजगी विधेयक (प्रायव्हेट मेंबर बिल) मंजुरीकरिता लोकसभेत केले सादर
शुक्रवार दि.२६ जुलै २०१९ रोजी अधिवेशना दरम्यान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एकल वापर प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, वापर, वितरण, विक्री…
Read More »