राजकारण
-
पूरग्रस्त भागात आयकर व जीएसटी विवरणपत्रांसाठी मुदत वाढविण्याची मागणी – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे केंद्र सरकारला पत्र
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे केंद्र सरकारला पत्र मुंबई, दि. १९ ऑगस्ट २०१९: पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील महापुराच्या…
Read More » -
महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी सांसद आदर्श गाव योजने अंतर्गत त्यांचा मतदारसंघ सोडून इतर मतदारसंघातील अथवा जिल्ह्यातील एक गाव दत्तक घ्यावे – शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत केली मागणी
यावर्षी महाराष्ट्र राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुरपरिस्थिती निर्माण होऊन अनेक गावांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या गावांना या परिस्थितीतून पूर्वपदापर्यंत…
Read More » -
पक्षात येणाऱ्या लोकांची निष्ठा तपासून घ्या – एकनाथ खडसे
इतर पक्षांमधून भारतीय जनता पक्षात येणारे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते यांचा ओढा वाढला आहे. मात्र ते स्वार्थासाठी येत आहेत आपण…
Read More » -
हिंदुस्तानी मुसलमानांसाठी भारतासारखा देश, हिंदूंसारखे मित्र आणि मोदी सारखा नेता मिळू शकत नाही : शाहनवाज हुसैन
पूरग्रस्तांच्या पाठी सर्व देश, सर्व समाज उभा आहे यात मुस्लिम समाज कुठेही मागे राहणार नाही, तर कोल्हापूर , सांगली, सातारा…
Read More » -
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संयुक्त विद्यमाने १०० डॉक्टरांचे वैद्यकीय मदत पथक रविवार दिनांक ११ ऑगस्ट रोजी पूरग्रस्त सांगली – कोल्हापूरकडे रवाना
ठाणे शहर आणि जिल्ह्यातील विविध डॉक्टर संघटना, ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष खा. डॉ. श्रीकांत शिंदे…
Read More » -
पूरग्रस्त भागांत शंभर टक्के कर्जमाफी करा, शरद पवारांची मागणी – राष्ट्रवादी एक महिन्याचा पगार देणार
‘राज्यात पूर परिस्थितीमुळे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने पाणी ओसरल्यानंतर तातडीने नुकसानीचे पंचनामे करून भरपाईचे मोजमाप करावे आणि शेती…
Read More » -
दिवा व आयरे, पलावा, भोपर तसेच कल्याण ग्रामीण येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या पूरग्रस्तांना मिळणार प्रत्येकी १५ हजार रुपये आर्थिक मदत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी – कल्याण ग्रामीण आमदार सुभाष भोईर यांच्या मागणीला यश
अतिवृष्टीमुळे झालेल्या पूरग्रस्तांना मिळणार प्रत्येकी १५ हजार रुपये आर्थिक मदत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मंत्रिमंडळ…
Read More » -
जम्मू – काश्मीर बाबतचे ३७० आणि ३५ (अ) कलम हटविण्याच्या निर्णयाबद्दल ठाण्यात शिवसैनिकांचा जल्लोष
वंदनीय हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयीजी यांनी पाहिलेले स्वप्न साकारत जम्मू – काश्मीर बाबतचे…
Read More » -
काश्मीर भारताचा अविभाज्य अंग, कलम ३७० हद्दपार
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत जम्मू आणि काश्मीरच्या विषयावर निवेदन करताना जम्मू – काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याची शिफारस…
Read More » -
“हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी जी यांचं एक मोठं स्वप्न पूर्ण झालं, याचा आनंद होत आहे.” – उद्धव ठाकरे
जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याची शिफारस मोदी सरकारने केली आहे. त्यानंतर देशभरातून या निर्णयाचे स्वागत केले…
Read More »