शिक्षण
-
अतिवृष्टीबाधित जिल्हा परिषदेच्या शाळांना तातडीने ५७ कोटीचा निधी उपलब्ध करुन देणार; शालेय शिक्षण मंत्री ॲड. आशिष शेलार यांची माहिती
शाळा दुरूस्ती, शैक्षणिक साहित्य,पोषण आहार, उपलब्ध करणार पूरग्रस्त विद्यार्थी पाठ्यपुस्तक योजना राबविणार राज्यातील 21 जिल्ह्यातील 2 हजार 177 जिल्हा परिषद…
Read More » -
पावसामुळे परीक्षा न देता आलेल्या विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षा होणार – शालेय शिक्षणमंत्री ॲड. आशिष शेलार
आपत्कालीन परिस्थितीत शाळांना सुट्टी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना – शालेय शिक्षणमंत्री ॲड. आशिष शेलार यांचा निर्णय राज्यात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रमाणात…
Read More » -
दुष्काळी भागातील दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांची संपूर्ण परीक्षा फी माफ – शालेय शिक्षणमंत्री ॲड.आशिष शेलार
दुष्काळी भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची फक्त परीक्षा फी नाही तर प्रात्यक्षिक, गुणपत्रिका व प्रमाणपत्र शुल्कासह संपूर्ण फी आता माफ…
Read More » -
मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सर्व शालेय विद्यार्थ्यांना तीन लाख कापडी पिशव्यांचे विनामूल्य वितरण करण्यात येणार – पर्यावरणमंत्री रामदास कदम
राज्यात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरु आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी कापडी पिशवी ही प्लास्टिक पिशवीला (कॅरी बॅग) सक्षम पर्याय…
Read More » -
विद्यार्थ्यांना शाळा दूर असल्यास मिळणार वाहतूक भत्ता
शालेय विद्यार्थ्यांना आता घरापासून दूर शाळेत जाण्यासाठी वाहतूक भत्ता दिला जाणार आहे. मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत…
Read More » -
औरंगाबादच्या विधि विद्यापीठास वाल्मीची कांचनवाडी येथील जमीन
औरंगाबादच्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठास कांचनवाडी (जिल्हा औरंगाबाद) येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्थेची (वाल्मी) 33 एकर जमीन विनामुल्य कब्जे…
Read More » -
सर्व शिक्षा अभियानातील विशेष शिक्षकांना रूपये 21500 मानधन
केंद्र शासन पुरस्कृत सर्व शिक्षा अभियानातील अपंग समावेशित शिक्षण उपक्रमातील शिक्षकांना मिळणाऱ्या मानधनात 1500 रूपयांची वाढ करून ते 21500 करण्याचा…
Read More » -
अनाथ विशेष मुलांचे पालकत्व सिद्धिविनायक मंदिर घेणार – आदेश बांदेकर
महाराष्ट्रातील अनाथ अशा ‘विशेष मुलांना’ (मतिमंद, गतिमंद, मानसिक विकलांग) सांभाळणे हे आव्हान असून या क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्रात मोजक्या संस्था काम…
Read More » -
खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
विविध घटकांच्या आरक्षणामुळे वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर प्रवेशाच्या जागांमध्ये खुल्या प्रवर्गाच्या कमी झालेल्या सर्व जागा अधिकच्या जागा वाढवण्यात येतील, असे…
Read More » -
मुंबई विद्यापीठाचे ‘स्कुल ऑफ इंजिनियरिंग ॲण्ड अप्लाईड सायन्सेस’ चे उदघाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते संपन्न
मुंबई विद्यापीठाचे ‘स्कुल ऑफ इंजिनियरिंग ॲण्ड अप्लाईड सायन्सेस’ चे उदघाटन आज कल्याणमध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.…
Read More »