Maharashtra Gov
-
प्रकृतीसंदर्भात काही बातम्या निराधार; तब्येत अगदी ठणठणीत, स्व-विलगीकरणात नाही : राज्यपाल कोश्यारी
मुंबई : आपल्या प्रकृतीसंदर्भात प्रसारमाध्यमांत काही ठिकाणी प्रसिद्ध झालेले वृत्त निराधार असल्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्पष्ट केले आहे.…
Read More » -
कोरोना लढाईत धारावीचे रोल मॉडेल संपूर्ण देशाला दिशा दाखविणारे- मुख्यमंत्री
मुंबई : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वयंशिस्त आणि सामूहिक प्रयत्नातून कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे…
Read More » -
रॅपीड ॲन्टीजेन टेस्ट सुरू करा : हसन मुश्रीफ
कोल्हापूर : दिवसेंदिवस रूग्ण संख्या वाढत आहे. 15 ऑगस्टपर्यंत परिस्थिती अशी राहील. त्यासाठी सर्वांनी खबरदारी घेवून पूर्वतयारी असली पाहिजे. रॅपीड…
Read More » -
शिक्षक तसेच अशा शाळांच्या कृती समितीने अनुदानाच्या मागणीसाठी सातत्याने आंदोलन केले
कोल्हापूर : शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान मंजूर करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. मात्र त्यासाठी पात्र शाळांची फेर बिंदू नामावली तपासणी…
Read More » -
धारावीने करून दाखवले; जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक
मुंबई : देशभरासह राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . त्यातही मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे . याचदरम्यान एक…
Read More » -
शीळ धरण रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत चौकशी करण्यासंदर्भात प्रवीण दरेकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
रत्नागिरी: शीळ धरण रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत चौकशी करण्यासंदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना पत्र दिले आहे.…
Read More » -
जिल्हाधिकाऱ्यांना पुढे करून चाकरमान्यांची कोंडी करण्याचा सरकारचा प्लॅन? : आशिष शेलार
मुंबई : देशभरासह राज्यात सुरु असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सवानिमित्त…
Read More » -
क्षमता २२०० बेडची, मग फक्त ६८८ जणच क्वॉरंटाइन कसे : टोपे
औरंगाबाद : शहरात इस्टिट्यूशनल क्वॉरंटाइनची क्षमता २२०० इतकी असताना प्रशासनाने केवळ ६८८ इतकीच क्वॉरंटाइनची क्षमता का वापरली, शिवाय कोरोनाच्या एका…
Read More » -
आताचा लॉकडाऊन शेवटचा ठरावा – देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली अपेक्षा
औरंगाबाद : कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन हा शाश्वत पर्याय होऊ शकत नाही. औरंगाबादमध्ये १० जलै पासून होणारा लॉकडाऊन अखेरचा ठरावा त्याची…
Read More »