सोशल मीडिया
-
डीजीपी नक्कीच बिहारचे गृहमंत्री असतील; जितेंद्र आव्हाडांचे टीकास्त्र
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणावर न्यायालयाच्या निकालानंतर राष्ट्रवादी…
Read More » -
सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे; महाराष्ट्र सरकारला आत्मचिंतनाची गरज : देवेंद्र फडणवीस
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले आहेत. यालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राचे माजी…
Read More » -
मुंबई पोलिसांना कुणी काम करू दिलं नाही ? ; आशिष शेलारांचा अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा
मुंबई: सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाकडे देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने देताच भाजप नेते आशिष शेलार यांनी…
Read More » -
…नाहीतर हजारो लोक रस्त्यावर असतील ; प्रकाश आंबेडकर सरकारला इशारा
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे . राज्यात आता अनलॉकचा टप्पाही सुरु झाला आहे . मात्र…
Read More » -
पंतप्रधान मोदींनी केलेल्या या घोषणेचं रोहित पवारांकडून स्वागत
मुंबई : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणाचा विरोध करत असते तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी…
Read More » -
प्रशासन ठप्प, पालकमंत्री गायब… याला म्हणतात ठाकरे सरकार ; नितेश राणेंची टीका
मुंबई : मुंबई : प्रशासन ठप्प, पालकमंत्री गायब… याला म्हणतात ठाकरे सरकार, अशा शब्दांत नितेश राणे यांनी ठाकरे सरकावर प्रहार…
Read More » -
परिवहन मंत्र्यांनी जो निर्णय घोषित केला तो वरातीमागून घोडं, ही तर चाकरमान्यांची फसवणूक : आशिष शेलार
मुंबई : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रश्नांवर सध्या वादंग पेटले आहे .परिवहन मंत्री अनिल परब यांनी महत्त्वाची घोषणा केली. त्यावरून…
Read More » -
ट्विटद्वारे केलेले आरोप खोडसाळपणाचे – मुख्य निवडणूक अधिकारी यांचे स्पष्टीकरण
मुंबई: राज्याचे विद्यमान मुख्य निवडणूक अधिकारी हे सीप्झमध्ये नियुक्तीस असताना अनियमितता झाल्याचे आरोप खोटेपणाचे, खोडसाळपणाचे आणि दिशाभूल करणारे आहेत, असे…
Read More » -
‘यात तुम्ही काय करुन दाखवले?’ आशिष शेलारांचा सरकारला टोला
मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . कोरोनाबाधितांचा सर्वाधिक आकडा मुंबईत असून सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे .…
Read More » -
राष्ट्रवादीच्या कमाईचे मनसुबे उच्च न्यायालयाने उद्ध्वस्त केले : आशिष शेलार
मुंबई : राज्यातील रिक्त झालेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती करून त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी निधी उभा करीत असल्याचे प्रकरण पुढे आले…
Read More »