शहर
-
जळगावच्या डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये पाणी घुसले
मुंबई : कोरोना व्हायरस संपूर्ण महाराष्ट्र पिचून गेला असताना राज्यात मुसळधार पावसाला देखील सुरुवात झाली आहे. काहीच दिवसांपूर्वी आलेल्या निसर्ग…
Read More » -
राज्य सरकारकडून अदयाप कुठलीच मदत नाही, आता मच्छीमारांना आशा केंद्राची
मुंबई : निसर्ग चक्रिवादळाने कोकणच्या किनारपट्टी भागात मोठे नुकसान केले. मच्छीमारांच्या हजारो नौकांचे नुकसान झाले. किनाऱ्यालगतच्या सर्व घरांचे नुकसान झाले.…
Read More » -
सांगली महापालिकेने सज्ज ठेवलेले फिजिओथेरेपी सेंटर त्वरित सुरू करावे ; नगरसेविका ॲड. शिंदे
सांगली : महानगरपालिकेने दिव्यांग सक्षमीकरण योजनेतून तसेच सर्व शिक्षा अभियानाच्या मदतीने शाळा नंबर 6 येथे फिजीओथेरपी केंद्राची निर्मिती केली आहे.…
Read More » -
ठाकरे-पवारांना माझ्यामुळे रायगड दौऱ्यावर जाणे भाग पडले- प्रवीण दरेकर
मुंबई : निसर्ग चक्रीवादळाने कोकणातील जनजीवन उद्ध्वस्त केले. वादळ येऊन गेल्यानंतर सर्वांत आधी आपण कोकण दौ-यावर विशेषतः रायगडला गेलो…
Read More » -
कोकणातील चक्रिवादळामुळे उद्ध्वस्त घरांना प्रत्येकी सुमारे तीन लाख रुपये द्यावेत -विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर
शासनाने कोकणाच्या तोंडाला पाने पुसली दापोली, मंडणगड येथील भागांची केली पाहणी दापोली, दि.८:- निसर्ग वादळाच्या तडाख्याने कोकणची मोठी हानी झाली…
Read More » -
कोरोनाबाधितांचे खासगी हॉस्पिटलने घेतलेले बिल सरकारने परत करावे अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन : प्रवीण दरेकर
औरंगबाद : कोरोनाबाधित रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्यमधून खर्च करणार, असे सरकार सांगत असले तरी राज्यातल्या खासगी दवाखान्यांनी रुग्णांची लूट केली…
Read More » -
कोरोनाग्रस्त रुग्णांची लूट करून खाजगी रुग्णालयांनी वसूल केलेली लाखोंची बिले राज्य शासनाने परत करावीत -विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर
औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा औरंगाबाद: कोरोनाच्या काळात राज्य सरकारने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना महात्मा फुले जनारोग्य योजनेतंर्गंत समाविष्ट करण्यात…
Read More » -
राज्यात पॉझिटिव्ह रुग्णाला निगेटिव्ह ठरवणार रॅकेट सक्रिय ; प्रवीण दरेकरांचा आरोप
औरंगाबाद : करोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णाला निगेटिव्ह करून देणारं दलालांच रॅकेट राज्यात कार्यरत आहेत. भिवंडीतील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हा महाभयंकर प्रकार…
Read More » -
नुकसानग्रस्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे कोंकणच्या समुद्र किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी…
Read More » -
कोवीड-१९ च्या संसर्गापासून जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी शासन सर्वतोपरी सज्ज
औरंगाबाद : कोवीड-१९ च्या संसर्गापासून जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्रात वेळेत सर्व उपाययोजना युद्धपातळीवर राबवण्यास सुरूवात करण्यात आली असून या विषाणूचा…
Read More »