शहर
-
क्षमता २२०० बेडची, मग फक्त ६८८ जणच क्वॉरंटाइन कसे : टोपे
औरंगाबाद : शहरात इस्टिट्यूशनल क्वॉरंटाइनची क्षमता २२०० इतकी असताना प्रशासनाने केवळ ६८८ इतकीच क्वॉरंटाइनची क्षमता का वापरली, शिवाय कोरोनाच्या एका…
Read More » -
आताचा लॉकडाऊन शेवटचा ठरावा – देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली अपेक्षा
औरंगाबाद : कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन हा शाश्वत पर्याय होऊ शकत नाही. औरंगाबादमध्ये १० जलै पासून होणारा लॉकडाऊन अखेरचा ठरावा त्याची…
Read More » -
गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना सिंधुदुर्गात ७ ऑगस्टपर्यंतच एंट्री
सिंधुदुर्ग : राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभुमीवर सिंधुदुर्गात देखील नियम कठोर केले गेले आहे. त्यामुळे चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी…
Read More » -
मिऱ्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे आदेश
रत्नागिरी: मिऱ्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम अत्यावश्यक असताना मान्यतेअभावी रखडल्याचे पाहुन विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ते तातडीने हाती घेण्याचे आदेश…
Read More » -
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांच्या गाडीचा अपघात, दोघेही सुखरूप
जळगांव : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात झाला आहे. सुदैवाने…
Read More » -
पालिका आयुक्तांची अदलाबदली हा कोरोनावरील उपाय नव्हे -विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
ठाणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा घेतलाआढावा,क्वारांटाईन सेंटरला दिली भेट ठाणे दि.२५:- ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असताना वारंवार आयुक्तांची बदली…
Read More » -
कोरोनाशी लढताना प्रशासनाने लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांशी समन्वयाची भूमिका घ्यावी -विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
पालघरमधील कोरोना परिस्थितीचा घेतला सविस्तर आढावा वसई दि.२४ जून :- समाजाच्या जडणघडणीतील योगदानासाठी संविधानाने लोकप्रतिनिधींना महत्त्वाचे अधिकार दिले आहेत, त्याचबरोबर…
Read More » -
कल्याण डोंबिवलीतील कोरोनाची परिस्थिती न सुधारल्यास भाजप आक्रमक भूमिका घेणार – विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांचा इशारा
कल्याण-डोंबिवलीमधील कोरोना परिस्थितीचा घेतला आयुक्तांसोबत आढावा कल्याण दि. २३ जून : राज्यात शिवसेनेची सत्ता, ठाण्यात शिवसेनेचे मंत्री, कल्याणमध्ये शिवसेनेचे खासदार,…
Read More » -
कोकणाचे वैभव पुन्हा आणू – प्रवीण दरेकर
रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने कोकणचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत करून टाकले आहे. घरे उद्ध्वस्त झाली आहेत. बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत, मच्छीमार…
Read More »