-
Festival (फेस्टिव्हल)
मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी घेतला गणेशोत्सव पूर्व तयारीचा आढावा
मुंबई, दि. 21 मुंबईतील गणेशभक्तांसाठी यंदाचा गणेशोत्सव सर्व दृष्टीने सुकर होण्यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना मुंबईचे पालकमंत्री…
Read More » -
BJP
धनंजय मुंडेचा गब्बर झालेल्या पिकविमा कंपन्यांवरून सरकारला टोला
नांदेड – दिनांक २१ एकी कडे सरकार शेतकऱ्यांना त्रास देतंय आणि तिकडे पिकविमा कंपन्या गब्बर होत आहेत. जिथं सोयाबीन पिक…
Read More » -
Kokan
सिंधुदूर्ग येथे होणार कालव आणि जिताडा मस्त्यबीज उत्पादन केंद्र – मत्स्यव्यवसाय विभाग, ‘सीएमएफआरआय’ आणि ‘सीबा’मध्ये सेवा करार
मुंबई, दि. 20 : राज्यात सागरी उत्पादनवृद्धीस प्रोत्साहन देण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग आणि कांदळवन व ‘सागरी जैवविविधता संवर्धन फौंडेशन’ने सिंधुदूर्ग येथे…
Read More » -
Featured
अंमलबजावणी संचालनालय (ED) म्हणजे नेमकं काय
ईडी ही संस्था कशी काम करते, याची माहिती संस्थेचा परिचय अंमलबजावणी संचालनालयाची स्थापना 1 मे 1956 रोजी करण्यात आली. भारतात…
Read More » -
BJP
जी स्वप्न दाखवली ती पुर्ण करण्यात सरकार अपयशी ठरलेय – अजित पवार
यवतमाळ दि. २१ ऑगस्ट – यवतमाळ जिल्हयात पाच वर्षात एकही उद्योग आला नाही. राज्यातील महत्त्वाच्या कंपन्या बंद पडत आहेत. लोकांचा…
Read More » -
BJP
काँग्रेस मनूवादी विचाराविरोधात लढतच राहील – सचिन सावंत
मुंबई, दि. २० ऑगस्ट २०१९ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दलित, पीडित, शोषीत समाजाच्या अधिकारासंदर्भात पोटशूळ असून आरक्षणासंदर्भातील खदखद संघाच्या प्रमुखांच्या तोंडून…
Read More » -
BJP
भीक नव्हे तर जनतेने जिव्हाळ्याने केलेली मदत – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे
मुंबई, दि. २० ऑगस्ट – बोरिवलीमधील रिक्षावाले, फेरीवाले, मोची, किरकोळ व्यावसायिक, सामान्य नागरिक यांनी आपापल्या कुवतीनुसार १० रुपये, ५० रुपये,…
Read More » -
NCP
देशात विकास तर जन्मला नाही मंदी मात्र आली – धनंजय मुंडे
विदर्भातील वाशीम, यवतमाळ जिल्हयात राष्ट्रवादीच्या शिवसुराज्य यात्रेला मोठा प्रतिसाद वाशिम दि २०: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा ही आज…
Read More » -
Congress
युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिंकली सांगली-कोल्हापूरच्या पुरग्रस्तांची मने
मुंबई, ता. २० : एकीकडे फडणवीस सरकार सांगली आणि कोल्हापूरच्या महाप्रलयकारी पुरात अडकलेल्या पूरग्रस्तांना केवळ शाब्दिक दिलासा देत होते. त्याचवेळी…
Read More » -
Maharashtra Gov
तुम्ही पाच वर्षांत चांगलं काम केलं तर यात्रा कशासाठी – अजित पवार
वाशिम दि. २० ऑगस्ट -तुम्ही पाच वर्षात चांगलं काम केलं असेल तर यात्रा कशासाठी काढता असा सवाल करतानाच हे सरकारचे…
Read More »