Environment
-
प्रदूषणमुक्तीसाठी जलस्त्रोतांच्या रक्षणासाठी स्काऊट गाईडने सहभागी व्हावे – शालेय शिक्षणमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे आवाहन
शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते स्काऊट गाईडसचा सन्मान मुंबई, दि. 8: गणेशोत्सव साजरा करताना जलशक्ती आणि जलस्त्रोताला प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठी निर्माल्यासह प्लॅस्टिक जाणार…
Read More » -
तेरा कोटी वृक्षलागवडीला “लिम्का बूक ऑफ रेकॉर्डचे” प्रमाणपत्र
मुंबई दि. ३०: राज्यात होत असलेल्या वृक्षलागवडीची सलग तिसऱ्यांदा लिम्का बूक ऑफ रेकॉर्डने नोंद घेतली असून नुकतेच मागील वर्षी २०१८ मध्ये झालेल्या तेरा…
Read More » -
राज्याच्या वन विभागाला 3 हजार 844 कोटींचा कॅम्पा निधी ! सीएसआरचा 0.25 टक्के निधी वनक्षेत्रासाठी अनिवार्य करावा – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार
राज्याच्या वन विभागाला 3 हजार 844 कोटींचा कॅम्पा निधी ! सीएसआरचा 0.25 टक्के निधी वनक्षेत्रासाठी अनिवार्य करावा – वन मंत्री…
Read More » -
कांदळवनातील ८ हजार टन कचऱ्याचे संकलन ११.०३ कि.मी चा समुद्र आणि खाडी किनारा झाला स्वच्छ !- सुधीर मुनगंटीवार
मुंबई दि. २५: कांदळवन क्षेत्रात २५ हजार लोकांच्या सहभागातून ८ हजार टन कचऱ्याचे संकलन करण्यात आल्याने ११.०३ कि.मी चा समुद्र आणि…
Read More » -
पूरबाधितांसाठी ३७२ तात्पुरता निवारा केंद्रे- राज्य आपत्ती नियंत्रण विभागाची माहिती
४ लाख ४८ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले पूरपरिस्थितीत ठिकठिकाणी अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत…
Read More » -
अभूतपूर्व पूर परिस्थितीतही प्रशासन, लष्कर,स्वयंसेवी संस्थांचा मदतीचा हात
चार दिवसांत अडीच लाख पूरग्रस्तांना सुरक्षित जागी हलविले; सुमारे ५० हजार जनावरांचे प्राण वाचवले अन्न, औषधे व इतर साहित्याचा पुरवठा…
Read More » -
साथीच्या आजारांवर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे आरोग्य विभागामार्फत आवाहन
साथीच्या आजारांवर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे आरोग्य विभागामार्फत आवाहन राज्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी विभागामार्फत वैद्यकीय पथकांची संख्या…
Read More » -
पूरग्रस्त भागांत शंभर टक्के कर्जमाफी करा, शरद पवारांची मागणी – राष्ट्रवादी एक महिन्याचा पगार देणार
‘राज्यात पूर परिस्थितीमुळे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने पाणी ओसरल्यानंतर तातडीने नुकसानीचे पंचनामे करून भरपाईचे मोजमाप करावे आणि शेती…
Read More » -
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुरात २७ जणांचा मृत्यू
पुणेः पाच जिल्ह्यांतील पुरात २७ जणांचा मृत्यू पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुरात…
Read More » -
दिवा व आयरे, पलावा, भोपर तसेच कल्याण ग्रामीण येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या पूरग्रस्तांना मिळणार प्रत्येकी १५ हजार रुपये आर्थिक मदत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी – कल्याण ग्रामीण आमदार सुभाष भोईर यांच्या मागणीला यश
अतिवृष्टीमुळे झालेल्या पूरग्रस्तांना मिळणार प्रत्येकी १५ हजार रुपये आर्थिक मदत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मंत्रिमंडळ…
Read More »